पश्चिम घाट धोकादायक का बनला?

पुण्यातील माळीण, रायगडमधील तळीये, इर्शाळवाडी हे गावांवर दरडे कोसळून गावे संपली आहेत. पश्चिम घाट म्हणजे काय? तो का संवेदनशील आहे? पर्यावरण तज्ज्ञांनी सांगितलेले धोके व उपाययोजना काय आहेत? सरकारी यंत्रणाही अपयशी का ठरतात? जाणून घेण्यासाठी पाहा व्हिडीओ.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube