- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
BJP : मंत्री विखेंची अशोक चव्हाणांना भाजप प्रवेशाची ऑफर; म्हणाले, काँग्रेससाठी..
BJP : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी आली आहे. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना भाजपमध्ये (Radhakrishna Vikhe Offers Ashok Chavan join bjp) येण्याची ऑफर दिली आहे. मंत्री विखे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले,की सध्या अशोक चव्हाण ज्या पक्षात आहेत त्या काँग्रेस पक्षाचे भवितव्य काय आहे. […]
-
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी राहणार की जाणार ? ; सर्वोच्च सुनावणी पूर्ण, निकालाची प्रतिक्षा
नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयातील (Eknath Shinde ) आज अखेर पूर्ण झाली. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी सविस्तर आणि मुद्देसूद युक्तिवाद गेले तीन दिवस केला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दोन्ही बाजूंच्या वकिलांना अनेक प्रश्न विचारत त्यांची बाजू समजावून घेतली. या सुनावणीत नबाम रेबिया या प्रकरणाचा वारंवार उल्लेख झाला. या प्रकरणानुसार सर्वोच्च न्यायालय […]
-
Supreme Court : लोकांना विकत घेऊन मविआ सरकार पाडले : कपिल सिब्बल
राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court)सुरू आहे. आज तिसऱ्या दिवशी शिंदे (Eknath Shinde) गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. शिंदे व ठाकरे गटाच्या वकिलांत जोरदार खडाजंगी उडाली. लोकांना विकत घेऊन महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार पाडले असा युक्तिवाद कपिल सिब्बल (Kapil Sibbal) यांनी केला. गुवाहाटीत बसून महाराष्ट्रातील सरकारसंदर्भात निर्णय घेतला जाऊ शकत नाही. आमदार विलीन झाले […]
-
Supreme Court : उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणी द्यायला हवी होती; शिंदे गटाचा कोर्टात युक्तिवाद
औरंगाबाद – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची आज सलग तिसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाकडून आज महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंह युक्तिवाद करत आहेत. जेठमलानी यांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. यावेळी त्यांनी म्हटले, की शिंदे गटात गेलेल्या ३४ आमदारांना जीवाची भीती होती. नऊ दिवसात सर्व घडामोडी घडल्या. अपात्रतेची नोटीस 22 जून रोजी नाकारण्यात […]
-
उस्मानाबादच्या नामांतरास ना हरकत, औरंगाबादबाबत होतोय विचार; केंद्राने दिले उत्तर
मुंबई – शिंदे-फडणवीस सरकारने औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Osmanabad) शहरांचे नामांतर करण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या दरम्यान या दोन्ही शहरांची नावे बदलण्यासंदर्भात केंद्र सरकारने न्यायालयात महत्वाची माहिती दिली.उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’ करण्यास हरकत नाही. तसेच औरंगाबाद शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्याबाबत विचार सुरू आहे, असे उत्तर केंद्र सरकारने दिले. […]
-
बाळासाहेब थोरात-नाना पटोले एकाच व्यासपीठावर; चहाच्या पेल्यातील वादळ शमलं ?
मुंबई – नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर आ. बाळासाहेब थोरात यांच्या नाराजीनाट्याची राज्यभरात चर्चा झाली. त्यांनी काँग्रेस (Congress) विधीमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. ‘विधानपरिषद निवडणुकीत खूप राजकारण झालं. ते मला व्यथित करणारं आहे. मी माझ्या भावना पक्षश्रेष्ठींना कळविल्या आहेत,’ असेही थोरात म्हणाले होते. त्यानंतर पटोले आणि थोरात वादाची चर्चा रंगली होती. मात्र, दोघांनीही त्याचा इन्कार […]
-
Balasaheb Thorat : .. तर त्यांचे सरकार पडले नसते; बाळासाहेब थोरातांचा फडणवीसांना टोला
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबरोबर चर्चा करूनच आम्ही राष्ट्रवादीसोबत (NCP) सरकार स्थापन करून शपथविधी केला, असे वक्तव्य करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षातील नेत्यांसह अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यानंतर आता माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया […]
-
Ajitdada बघताय ना, जयंत पाटलांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स !
मुंबई – राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) हेच भावी मुख्यमंत्री आहेत, असे राष्ट्रवादीतील आमदारांचा एक गट म्हणत असतो. कार्यकर्तेही उत्साहाच्या भरात तसे म्हणत असतात. त्यावर खुद्द अजित पवार यांनीच मला भावी मुख्यमंत्री म्हणू नका, असे एकदा बारामती येथील कार्यक्रमात सांगितले होते. त्यानंतर आता असाच प्रकार राज्याचे माजी जलसंपदा […]
-
Dhananjay Munde यांच्या नावाने बोगस भरतीचा प्रकार; मुंडेंनी केली सखोल चौकशीची मागणी
मुंबई – धनंजय मुंडे हे मंत्री असताना त्यांच्या कार्यालयात कर्मचारी असल्याचे भासवून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी व्हावी, तसेच या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन यातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Munde) यांनी केली आहे. या प्रकरणात निखिल माळवे, शुभम मोहिते […]
-
बाळासाहेब थोरातांचे ना पत्र, ना राजीनामा; Nana Patole यांनी केला खळबळजनक दावा..
मुंबई – राज्यात नाशिक पदवीधर निवडणूक पदवीधर निवडणूक चांगलीच गाजली.या निवडणुकीच्या निमित्ताने घडलेल्या राजकीय घडामोडींचे पडसाद अजूनही राज्याच्या राजकारणात उमटत आहेत. निवडणूक निकालानंतर माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात (Balasahed Thorat) यांनी दिलेला राजीनामा तसेच थोरात आणि नाना पटोले (Nana Patole) यांच्यातील वाद प्रकर्षाने दिसून आला. या मुद्द्यावर नाना पटोले यांनी खळबळजनक दावा केला आहे. बाळासाहेब […]










