भारतीय सैन्यतील तिन्ही दलांच्या डीजीएमओंनी पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरमधून काय साध्य झालं आणि पाकिस्तानचं किती नुकसान झालं याची माहिती दिली.
चॅम्पियन्स ट्रॉफीत (Champions Trophy 2025) मिळालेल्या विजयानंतरच रोहित निवृत्ती जाहीर करणार होता.
या वर्षात एप्रिल महिन्यात भाजीपाल्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे घरखर्चात थोडीशी कपात झाली आहे.
देशाबरोबर एकजुटीने उभे राहत आम्ही तुर्की, अजरबैजान आणि चीनसाठी फ्लाइट बुकिंग, हॉटेल बुकिंग थांबवले आहे असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.
Indian Army Operation Sindoor : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवलं. या मोहिमेतील महत्वाची आणि अधिकृत माहिती आज भारतीय सैन्याच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. या मोहिमेत पाकिस्तान आणि पीओकेतील 9 दहशतवादी अड्डे उद्धवस्त करण्यात आले. या एअर स्ट्राइकमध्ये 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले. तीन मोठ्या दहशतवाद्यांचाही खात्मा झाला, अशी […]
माहितीनुसार मागणी झालेले पैसे देणे पीसीबीला अशक्य झाल्याने पीएसएल स्थगित करावी लागली.
पाकिस्तानच्या एअर डिफेन्स नेटवर्कमध्ये अलर्ट मिळाल्यनंतर पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरने अमेरिकेत फोन केला.
भारतीय सैन्याने आपल्या शौर्याचे प्रदर्शन करत संयमाचा परिचय देत पाकिस्तानच्या सैन्य ठिकाणांवर हल्ले केले.
Mumbai News : भारत पाकिस्तान पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती (India Pakistan War) निर्माण झाली होती मात्र आता दोन्ही देशांकडून युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणावर देशासह राज्यात सायबर हल्ले होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विभागाच्या प्रधान सचिवांसह माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार हे (Ashish Shelar) देखील दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, आता […]
India Pakistan War : युद्धविराम जाहीर झाल्यानंतर पाकिस्तानने (India Pakistan War) भारताच्या जम्मू काश्मीरसह अन्य भागात ड्रोन हल्ले केले. काही तासांतच युद्धबंदी तोडण्याचे काम पाकिस्तानने केले. पाकिस्तानच्या या हल्ल्यांना भारतीय सैन्याने तिखट प्रत्युत्तर दिले. यानंतर आता परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानने युद्धविरामाचं उल्लंघन केल्याचं मान्य केलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी शनिवारी रात्री प्रसारमाध्यमांशी संवाद […]