भारत आणि बांग्लादेश यांच्यातील जुना गंगा नदी पाणी करार आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.
अफगाणिस्तान बॉर्डरला लागून असणाऱ्या प्रांतातील धुमश्चक्रीनंतर गुलाम खाम सीमा पाकिस्तान सरकारने बंद केली आहे.
5 तारखेला सक्तीच्या विरोधात मोर्चा काढणार होतो. आता 5 तारखेला विजयी मोर्चा जल्लोष आणि सभा घेणार आहोत.
विरोधी पक्षांनी आयोजित केलेला मोर्चा देखील मागे घेण्यात आला आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत या निर्णयाची माहिती दिली.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली.
इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला. सरकारने या संबंधातील दोन जीआर रद्द केले.
पत्रकारांनी त्यांना एक गुगली प्रश्न विचारला होता त्यावर अजित पवार यांनी खास उत्तर दिलं. या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
इंग्लंड क्रिकेट संघावर आयसीसीने (England Team) मोठी कारवाई केली आहे. या संघावर दंड ठोठावण्यात आला आहे.
ते दिवसभर इंग्रजीत बोलतात, रात्री इंग्रजी पितात आणि निवडणुकीच्या वेळी दिशाभूल करण्यासाठी यांचं मराठीप्रेम जागृत होतं.
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.