- Letsupp »
- Author
-
तीन दिवसांच्या मुसळधार बॅटींगनंतर मुंबई पावसाचा जोर ओसरला, पुढील 3 तासांचा अंदाज काय?
अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती. काही ठिकाणी लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले होते. पण आज सकाळपासून पावसाचा जोर कमी झालाय.
-
ठाकरे बंधूंसाठी BEST निवडणूक ठरली Worst! 21 पैकी 0 जागा, महायुतीला सात, विजयी कोण?
दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव, भोपळाही फोडता आला नाही.
-
मुंबईकरांची लाईफलाईन सुरू, लोकल ट्रेनबाबत मोठी अपडेट, कोणत्या स्थानकावरील लोकल सुरू?
मुंबई आणि उपनगरांमध्ये अजूनही पावसाचा जोर कायम आहे. मात्र, आता काही प्रमाणात रेल्वे सेवा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे.
-
Todays Horoscope : आजचे राशीभविष्य; कर्क आणि कन्या राशीच्या लोकांना बुधवारी फायदा होईल
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या
-
Video : हा सामान्य पाऊस नसून हे अतिवृष्टीचे टोक; राज्यभरातील पावसाच्या स्थितीवर मुख्यमंत्री काय म्हणाले?
राज्यभरात आणि मुख्यत: मुंबईत जोरदार पाऊस आहे. नागरिकांसह जनावर जमीन मोठ नुसकान झालं आहे. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस बोलले.
-
आई तुला हा जावई चालेल का?, अभिनेत्री प्राजक्ता माळीचा आईला प्रश्न, कुणासोबत करणार लग्न?
प्राजक्ता 36 वर्षांची झाली. तरीही ती आज सिंगल आहे. तिने लग्न केलेले नाही. तिच्या लग्नाविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर असतात.
-
मुंबईत भरदिवसा काळोख… पुढचे 4 तास अतिधोक्याचे, प्रशासनाकडून नागरिकांना महत्वाचं आवाहन
मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, रायगड आणि कोकण किनारपट्टीवर चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.
-
तुमच्यावर कठोर कारवाई होणार, देशाची माफी मागा म्हणणाऱ्या निवडणूक आयोगाला राहुल गांधींचा इशारा
राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत केंद्रीय निवडणूक आयोगावर केलेल्या व्होट चारीच्या आरोपामुळे देशभरातील राजकारण ढवळून निघालं आहे.
-
किर्तन सांगणाऱ्या व्यक्तीच्या तोंडी नथुरामाची भाषा! थोरातांना जीवे मारण्याची धमकी, खासदार लंके संतापले
संगमनेरमध्ये प्रवचन सांगणाऱ्या व्यक्तीच्या तोंडी नथुरामाची भाषा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
-
मुंबईत पावसाचा कहर! सरकारचा मोठा निर्णय, शाळांसह शासकीय आणि खासगी कार्यालयांना सुट्टी
मुंबई पोलिसांनी नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन केलं आहे. खूपच आवश्यक असेल तरच बाहेर पडा आणि प्रवासाचं नियोजन काळजीपूर्वक करा.









