ईव्हीएम मशीनबद्दल कायम चर्चा असते. या चर्चेने पुन्हा एकदा उचल खालली आहे. दरम्यान, कांग्रेस नेते राहुल गांधी यांनी याबाबद पुन्हा शंका घेतली.
बीड लोकसभा निवडणुकीनंतर क्षीरसागर काका पुतणे एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. आमदार संदीप क्षीरसागर अन् जयदत्त क्षीरसागर हा संघर्ष आहे.
अल्याड पल्याड चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतं आहे. यामध्ये सुरुवातीपासूनच भूतप्रेतादि गोष्टी असल्याचं पाहायला मिळतं.
जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, ते म्हणाले कोण-कोण भेटायला येतय त्याकडं आमचं सर्वांच लक्ष आहे.
लोकसभेला जे झालं ते झालं. आता विधानसभेला फिनीक्स पक्षासारखी भरारी घेऊ असं म्हणत अंबादास दानवे यांनी विरोधकांना कानपिचक्याही काढल्या.
महाविकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. तसंच. जनता इंडिया आघाडीच्या मागे असल्याचं सांगितलं.
भारतीय महिलेने कुवेतमध्ये कामगार म्हणून काम करताना काय वागणूक मिळते याबद्दलची विदारक परिस्थिती काय आहे हे सांगितल आहे.
यावर्षी तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेलं असल्याने मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात पाणीसाठ्यात मोठी घट झाली. तर काही शुन्य टक्क्यावर आले.
राज्यसभेवर निवड झाल्यानंतर आता आपली मंत्रिपदी वर्णी लागणार का? असा प्रश्न विचारला असता मिळाली संधी तर सोनं करेल असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आम्ही महाराष्ट्रातील 288 विधानसभेच्या जागांच्या तयारीला लागलो आहोत असं वक्तव्य केलं आहे.