लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अनेक गोष्टींची नव्याने माहिती समोर येत आहे. यामध्ये 48 खासदारांपैकी 50 टक्के खासदार मराठा समाजाचे आहेत.
पारनेर बसस्थानक परिसरात खासदार नीलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. ही घटना आज (गुरुवारी) दुपारी घडली आहे.
संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा सत्यानाश केला असा थेट आरोप केला आहे.
सांगली लोकसभा निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाचा मोठा पराभव झाला आहे. त्यानंतर उमेदवार चंद्रहार पाटील यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने एकटा चलोचा निर्णय घेतला होता. त्याचा त्यांना फटका बसला. सुमारे, 36 मतदारसंघात डिपॉझिट जप्त झालं आहे.
देशात पुन्हा एनडीएच सरकार स्थापन होईल अशी स्थिती आहे. दरम्यान, नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांची मागणी काय?
बीड जिल्ह्यात मोठी संघर्षाची निवडणूक झाली. येथे ओबीसी विरूद्ध मराठा असा थेट संघर्ष येथे झाला. त्यामध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला.
लोकसभा निवडणुकीचा पराभव आम्ही स्वीकारला. त्याची जबाबदारी मी घेतो. तसंच, मी आता पक्षनेतृत्वाकडे सरकारमधून मुक्त करण्याची विनंती करणार.
लोकसभा निवडणुकांमध्ये विदर्भात भाजपला मोठं यश मिळेल असं वाटत असताना काँग्रेसने मुसंडी मारली आहे. त्यामुळे नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
लोकसभा निवडणुकीचा नुकताच निकाल समोर आला. त्यामध्ये मराठवाड्याने भाजपला एकदम हद्दपार केलं आहे. काँग्रेस आणि शिवसेना उबाठा गटाचा प्रभाव वाढला.