सध्या राज्यात पावसाने पुन्हा एकदा चांगलाच जोर धरला आहे. काल झालेल्या पावसाने अहमदनगर जिल्ह्याला चांगलेच झोडपले आहे.
आज मराठवाड्यात काही जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामध्ये हिंगोली नांदेड यासह इतर जिल्ह्यांचाही सहभाग आहे.
पुरीमध्ये रथ यात्रेदरम्यान एक अपघात घडला आहे. येथे रथ यात्रेत भगवान बलभद्रची मूर्ती सेवकांच्या अंगावर पडल्याची घटना घडली.
मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीला विरोधी पक्षांना निमंत्रण दिलं पण ते आले नाहीत. त्यावरून त्यांनी रंग दाखवले अशी टीका फडणवीसांनी केली.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाडा दौरा सुरू केला आहे. त्यामध्ये त्या्ंचा आज नांदेड दौरा आहे. त्यांनी यावेळी सरकारवर टीका केली.
विधानसभेचं अधिवेशन चालू आहे. त्यामध्ये मंत्र्यांच्या उपस्थितीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल भाजपच्या आमदाराने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यानंतर आता देशभरात गदारोळ सुरू झाला आहे.
आमदार रोहित पवारांनी एका अधिकाऱ्याचा भ्रष्टाचारी असल्याचा दावा करत त्याला सरकार पाठिशी घालत असल्याचा आरोप केला आहे.
संदेशखाली प्रकरण ताज असतानाच आता पुन्हा एक घटना पश्चिम बंगालमधून समोर आली आहे. एका महिलेला पाच-सहा पुरुषांनी बेदम मारहाण केली आहे.
वरळी हिट अँड रन प्रकरणात ज्या गाडीने अपघात झाला ती गाडीच आरोपीकडून लपवण्याचा प्रयत्न झाल्याचं समोर आलं आहे.