टीम इंडियाने मोठा विजय मळवल्यानंतर देशभरात जल्लोषाचं वातावरण आहे. काल मुंबईत मोठी रॅली काढण्यात आली. आज विधीमंडळात चार खेळाडूंचा सतक्रा होणार.
हाथरस येथे घेण्यात आलेल्या सत्संग कार्यक्रमात जी चेंगराचेंगरी झाली त्यामध्ये १२१ लोकांना प्राण गेले. त्याचा एसआयटी आज अहवाल देणार आहे.
हाथर येथील सत्संग या धार्मिक कार्यक्रमात चेंगराचंगरी सुमारे १२१ लोकांचा मृत्यू झाला. तिथे मृतांच्या कुटुंबाला राहुल गांधींनी भेट दिली.
पाण्यात करंट पसरल्याने पाण्यीतील सुमारे २४ म्हशी जागीच मृत्यू पावल्या. ही दुर्दैवी घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे.
हेमंत सुरे यांनी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकाद शपध घेतली आहे. जमिन गैरव्यवहारात त्यांनी अटक झाल्याने त्यांनी पद सोडलं होतं.
अनेक ठिकाणी मराठा आरक्षणातील लढ्यात सहभागी झाल्याने अनेक कार्यकर्त्यांना त्रास होतो. आता यातील अनेकांनी थेट मंत्री मुंडेंना इशारा दिला आहे.
परळीतील गोळीबार प्रकरणावरून वाल्मिक कराडच नाव घेत आमदार रोहित पवार यांनी याप्रकरणात धनंजय मुंडेना लक्ष केलं आहे.
शिवीगाळ प्रकरणात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं अखेर निलंबन मागे घेण्यात आलं आहे. अशी विनंती दानवेंनी केली होती.
नीट पेपर लीक प्रकरणाचे धागेदोरे लातूर जिल्ह्यात सापडले आहेत. त्यामध्ये दोन शिक्षकांना अटकही झाली आहे. आता नवीन माहिती समोर आली आहे.
नुकतीच वंचित आघाडीकडून पुणे लोकसभा लढवणारे वसंत मोरे आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. ते ठाकरे गटात जाण्याची शक्यता आहे.