- Letsupp »
- Author
-
जनरल उपेंद्र द्विवेदी लवकरच नवे लष्कर प्रमुख होणार; मनोज पांडे यांच्याकडून पदभार घेणार
जनरल उपेंद्र द्विवेदी लवकरच नवे लष्कर प्रमुख होणार आहेत. मनोज पांडे यांचा कार्यकाळ संपत असल्याने ही नियुक्ती होत आहे.
-
अजित पवारांच्या वर्चस्वाला धक्का बसणार?; शरद पवारांचे 12 शिलेदार तयार, वाचा लेट्सअप खबरबात
पुणे जिल्ह्यात लोकसभेनंतर विधानसभेलाही शरद पवारच बाजी मारणार अशी चर्चा आहे. त्याचं विश्लेशन लेट्सअप खबरबातमध्ये करण्यात आलंय.
-
‘मुंजा’ला मिळणार यश भारावून टाकणारं, अभिनेत्री शर्वरी वाघने केला आनंद व्यक्त
‘मुंज्या’ या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याबद्दल अभिनेत्री शर्वरी वाघने आनंद व्यक्त करत प्रेक्षकांचे आभान मानले
-
अभिनेत्री दिशा पटानीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री झलक, कल्की 2898 AD या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
कल्की 2898 ADचित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्यामध्ये अभिनेत्री दिशा पटानीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.
-
जयंत पाटलांच्या विधानाचा वेगळा अर्थ काढू नये, राजीनामाच्या वक्तव्यावर कोल्हेंचं स्पष्टीकरण
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या राजीनाम्याबद्दल मोठं वक्तव्य केलं. त्यावर खासदार अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
-
राधाकृष्ण विखे मुख्यमंत्री; शरद पवारांनी टाकला होता शब्द, अंकुशराव काकडेंचा मोठा खुलासा
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अंकुशराव काकडे यांनी विखे पाटील आणि शरद पवार यांच्या राजकीय संबंधांवर मोठ विधान केलं.
-
मोठी बातमी! जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपद सोडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण?
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपण काही महिनेच प्रदेशाध्यक्ष असणार आहोत असं वक्तव्य केलं आहे.
-
‘इंडो आयरिश हॉस्पिटल’मध्ये रुग्णांना परवडतील अशा दरात आरोग्यसेवा- उद्योजक नरेंद्र फिरोदिया
रुग्णांच्या आरोग्याचा आणि परिस्थितीचा विचार करून आरोग्यसेवा पुरवण्यचा उपक्रम. उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्याकडून आरोग्य शिबिराचं उद्घाटन.
-
येत्या चार दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई ठाण्यासह ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
हवामान विभागाने, ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट. तर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट.
-
नेत्यांच्या वक्तव्यामुळे समाजात तेढ; सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य, रोख कुणाकडं?
विनाकारण संघाला लोकसभा निवडणुकीत ओढण्यात आलं असं म्हणत नेत्यांच्या वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण झाल्याचं मत मोहन भागवतांनी व्यक्त केलं.









