मुंबई – सामान्य शेतकरी, कष्टकरी आणि मध्यमवर्ग यांचा केवळ मते मिळविण्यापुरता विचार करून प्रत्यक्ष अर्थसंकल्प सादर करताना मात्र त्यांना दगा देणारे मोदी सरकार हे दगाबाज आणि घोषणाबाज असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. आजचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्य, शेतकरी व महिलांच्यादृष्टीने निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी व्यक्त केली. आजच्या अर्थसंकल्पात […]
मुंबई : आज 2023- 24 या वर्षासाठीचा अर्धसंकल्प वित्तमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी संसदेत सादर केला. मोदी सरकारच्या (Modi Govt) दुसऱ्या कार्यकाळात हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असलेल्या या अर्थसंकल्पामध्ये प्राप्तिकर भरणाऱ्या करदात्यांना कोणत्या सवलती मिळणार याकडे सर्वसामान्य करदाते आणि मध्यम वर्गाचे लक्ष लागले होते. देशाच्या आणि राज्याच्या सर्वांगिण विकासाला या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून चालना मिळणार […]
मुंबई : आज केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्रप्रिय अर्थसंकल्प आहे, अशा शब्दात ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांनी या अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना ते पुढे म्हणाले की हा निवडणुकांसाठी केलेला लोकप्रिय अर्थसंकल्प नाही तर ज्यांना राष्ट्र प्रिय आहे, ज्यांना जनता प्रिय आहे, अशांनी तयार केलेला विकासाची […]
पुणे : स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करणाऱ्या व दिवसेंदिवस वाढत असलेल्या ऑनलाईन व्यापाराशी टक्कर देणाऱ्या व्यापारी वर्गासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात (Union Budget) कोणतीही ठोस घोषणा नसल्याने व्यापारी वर्गात नाराजीचे वातावरण आहे, अशी प्रतिक्रिया पुणे व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळीया (Mahendra Pitaliya) यांनी दिली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना महेंद्र […]
मुंबई : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज २०२३-२४ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प अमृत कालातील सर्वजन हिताय, या संकल्पनेवर आधारित अशाप्रकाराचा अर्थसंकल्प आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विचार करत असताना गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, उद्योजक आणि युवा अशा सगळ्या लोकांचा विचार या अर्थसंकल्पाने केला आहे.” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले याचबरोबर “विशेषता पुढच्या २५ […]
ठाणे : शिवसेना (Shiv Sena) नेते अनिल परब (Anil Parab) यांनी किरीट सोमय्यांना (Kirit Somaiya) आव्हान दिले की, नारायण राणेंचे घर तोडण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. तिथं माझ्याबरोबर येणार का ? मी तर जाणारचं आहे, असा इशारा दिला होता. या इशाऱ्याला भाजप नेते आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नितेश राणे […]
पुणे : पुण्यात मारहाणीच्या (Pune News) घटना आता काही नवीन नाही राहिल्या. दररोज पुण्यातील एखाद्यातरी भागातून अशी बातमी येतच असते. आता तर कोथरूडमध्ये भांडण (Pune Beating Incident) सोडवायला गेलेल्या व्यक्तीच्याच डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात तीन जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अनिकेत पडवळ हा रविवारी […]
गेल्या अर्थसंकल्पात पंचसूत्रीचा वापर करत अर्थसंकल्पाची फ्रेम कशी असावी, याचा उत्तम दाखला तत्कालीन अर्थमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) दिला होता. याचाच संदर्भ केंद्रीय अर्थमंत्र्यांनीही सप्तर्षी वापरताना घेतला असावा, पण अजित पवारांनी ठोस तरतुदी केल्या, तशा सप्तर्षीमध्ये दिसत नाहीत, असे यावेळी रोहित पवारांनी (Rohit Pawar) मोदी सरकारला (government) खोचक टोला लगावला. गेल्या अर्थसंकल्पात पंचसूत्रीचा वापर करत […]
पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सन २०२३-२४ साठी सादर केला. यामध्ये प्रामुख्याने कोविडमध्ये नुकसान झालेल्या छोट्या व्यापाऱ्यांना भरपाई देणे, एमएसएमई सेक्टरसाठी स्पेशल पकेजची घोषणा, विविध कर रिर्टन भरणे आता सोपे होणार इ. सकारात्मक गोष्टींमुळे हा अर्थसंकल्प समाधानकारक आहे, अशी भावना पुण्यातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. […]
पुणे : बजेट हे देशाची दिशा दाखवणारं असतं. भविष्याची वाटचाल कशी असणार आहे हे बजेटमधून कळतं. एकीकडे आर्थिक मंदी आली असताना भारताची अर्थव्यवस्था (economy) कशी लढेल ही निर्मल आशा देखील धुळीस मिळाली आहे. ह्या संपूर्ण अर्थसंकल्पातून (Union Budget 2023 ) सर्वसामान्यांना काही मिळेल असे काही चित्र नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra […]