मुंबई : या बजेटने लोकांचा भ्रमनिरास झाला असून महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी या बजेटने काय दिले असा प्रश्न राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रसरकारला विचारण्याची आवश्यकता आहे. शेजारी राज्याला मिळाले आमच्या महाराष्ट्राला मिळत नाही याचे शल्य मात्र महाराष्ट्रातील जनतेला कायम राहिल अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त […]
पुणे : देशातील पहिली मुलींची शाळा ज्या भिडे वाड्यात सुरु झाली त्या ठिकाणी पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा सुरु करून स्मारक बनविण्यात येत आहे. मात्र प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने यात अनेक अडचणी येत आहे. यासाठी आता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ थेट मैदानात उतरले आहेत. आज न्यायालयात सुनावणीवेळी छगन भुजबळ स्वतः न्यायालयात उपस्थित होते […]
मुंबई : लोकसभा निवडणुकीत शेवटचा पूर्णवेळ अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी संसदेत सादर केला. यात गरिबांना आणि मध्यमवर्गाला दिलासा मिळण्यासाठी करसवलतीची मर्यादा ५ लाखांवरून ७ लाख करण्यात आली. शिवाय काही गोष्टी महाग करण्यात आल्या तर काही गोष्टी स्वस्त झाल्या आहेत. विरोधकांकडून यावर टीका केली जात आहे. शिवसेनेकडूनही या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली […]
नवी दिल्ली : “मागच्या २५ वर्ष ज्यांच्या ताब्यात मुंबई महापालिका होती त्यांनी मुंबई लुटली. प्रत्येक कामाचे १५ – २० टक्के घेतले गेले.” अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “U आणि R यांनी मुंबई लुटली.” त्यामुळे नारायण राणे यांनी नक्की कोणाकडे बोट दाखवल याची चर्चा सुरु आहे. आज […]
पुणे : केंद्रीय अर्थसंकल्पात (Union Budget) मध्यमवर्गीय करदात्यांना मोठा दिलासा आहे. ७ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त या निर्णयाचे स्वागत आहे. महागाईच्या काळात हा निर्णय गरजेचा हाेता. महागाईचा वाढता आलेख हा दिवसेंदिवस वाढतचं आहे. त्यामुळे यंदाच्या बजेटमध्ये कामगार वर्गाचा विचार केला गेला याचे समाधान व्यक्त करण्यापलीकडे दुसरं काहीच नाही. तर जनतेचे पगार आहे त्याच ठिकाणीच आहे. त्याबद्दल […]
मुंबई – सामान्य शेतकरी, कष्टकरी आणि मध्यमवर्ग यांचा केवळ मते मिळविण्यापुरता विचार करून प्रत्यक्ष अर्थसंकल्प सादर करताना मात्र त्यांना दगा देणारे मोदी सरकार हे दगाबाज आणि घोषणाबाज असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. आजचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्य, शेतकरी व महिलांच्यादृष्टीने निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी व्यक्त केली. आजच्या अर्थसंकल्पात […]
मुंबई : आज 2023- 24 या वर्षासाठीचा अर्धसंकल्प वित्तमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी संसदेत सादर केला. मोदी सरकारच्या (Modi Govt) दुसऱ्या कार्यकाळात हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असलेल्या या अर्थसंकल्पामध्ये प्राप्तिकर भरणाऱ्या करदात्यांना कोणत्या सवलती मिळणार याकडे सर्वसामान्य करदाते आणि मध्यम वर्गाचे लक्ष लागले होते. देशाच्या आणि राज्याच्या सर्वांगिण विकासाला या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून चालना मिळणार […]
मुंबई : आज केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्रप्रिय अर्थसंकल्प आहे, अशा शब्दात ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांनी या अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना ते पुढे म्हणाले की हा निवडणुकांसाठी केलेला लोकप्रिय अर्थसंकल्प नाही तर ज्यांना राष्ट्र प्रिय आहे, ज्यांना जनता प्रिय आहे, अशांनी तयार केलेला विकासाची […]
पुणे : स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करणाऱ्या व दिवसेंदिवस वाढत असलेल्या ऑनलाईन व्यापाराशी टक्कर देणाऱ्या व्यापारी वर्गासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात (Union Budget) कोणतीही ठोस घोषणा नसल्याने व्यापारी वर्गात नाराजीचे वातावरण आहे, अशी प्रतिक्रिया पुणे व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळीया (Mahendra Pitaliya) यांनी दिली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना महेंद्र […]
मुंबई : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज २०२३-२४ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प अमृत कालातील सर्वजन हिताय, या संकल्पनेवर आधारित अशाप्रकाराचा अर्थसंकल्प आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विचार करत असताना गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, उद्योजक आणि युवा अशा सगळ्या लोकांचा विचार या अर्थसंकल्पाने केला आहे.” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले याचबरोबर “विशेषता पुढच्या २५ […]