पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 27 फेब्रुवारीला ही मतदान होणार आहे. तर 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. कसबापेठ या मतदारसंघाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड या मतदारसंघाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीमुळे प्रत्येक पक्षात इच्छुक आहेत. मात्र, त्यातही कसबा […]
नवी दिल्ली : अदानी ग्रुपने अदानी एंटरप्रायझेसची 20,000 कोटी रुपयांची फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (FPO) काल रात्री उशिरा मागे घेतली. यानंतर आज गौतम अदानी (Gautam Adani) यांनी स्वत: पुढे येऊन गुंतवणूकदारांना समजावून सांगितले आणि एफपीओ मागे घेण्याचे कारणही दिले. 20,000 कोटी रुपयांचा हा FPO 27 जानेवारीला सबस्क्रिप्शनसाठी उघडला गेला आणि 31 जानेवारीला पूर्ण सदस्यता झाल्यानंतर बंद […]
Live Blog Legislative Council Counting : विधान परिषदेच्या पाच जागांचे निकाल आतापर्यंत जवळपास स्पष्ट झाले आहेत. पाच जागांपैकी कोकणची जागा शेकापला धक्का देत भाजपने जिंकली आहे. पण नागपूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या उमेदवाराला मविआच्या उमेदवाराकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. औरंगाबादमध्ये आपला गढ राखण्यास महाविकास आघाडीला यश आले आहे. विक्रम काळे पुन्हा निवडून आले […]
मोठ्या घडामोडीनंतर अदानी समूहाने (Adani Group) एफपीओ रद्द केला आहे. अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी सांगितले की, बाजारातील अस्थिरता पाहता कंपनीच्या बोर्डाने एफपीओ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शेअर बाजारातील चढ-उतार पाहता आपल्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे हा कंपनीचा उद्देश असल्याचे अदानी समूहाचे (Adani Group) अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांनी म्हटले आहे. […]
मुंबई : बहुतेक लोक सकाळी उठतात आणि पहिली गोष्ट करतात ते म्हणजे त्यांचा मोबाईल वापरणे. कित्येकदा पलंगावर पडून तास, दोन तास निघून जातात ते कळतही नाही. पण तुम्हाला माहीत आहे का की, सकाळी उठल्यावर सर्वात आधी मोबाईल वापरू नये? पोषणतज्ञ लवनीत बत्रा यांनी आपल्या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सांगितले की, आपण सकाळी लवकर मोबाइलच्या संपर्कात येणे टाळले […]
मुंबई : या बजेटने लोकांचा भ्रमनिरास झाला असून महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी या बजेटने काय दिले असा प्रश्न राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रसरकारला विचारण्याची आवश्यकता आहे. शेजारी राज्याला मिळाले आमच्या महाराष्ट्राला मिळत नाही याचे शल्य मात्र महाराष्ट्रातील जनतेला कायम राहिल अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त […]
पुणे : देशातील पहिली मुलींची शाळा ज्या भिडे वाड्यात सुरु झाली त्या ठिकाणी पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा सुरु करून स्मारक बनविण्यात येत आहे. मात्र प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने यात अनेक अडचणी येत आहे. यासाठी आता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ थेट मैदानात उतरले आहेत. आज न्यायालयात सुनावणीवेळी छगन भुजबळ स्वतः न्यायालयात उपस्थित होते […]
मुंबई : लोकसभा निवडणुकीत शेवटचा पूर्णवेळ अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी संसदेत सादर केला. यात गरिबांना आणि मध्यमवर्गाला दिलासा मिळण्यासाठी करसवलतीची मर्यादा ५ लाखांवरून ७ लाख करण्यात आली. शिवाय काही गोष्टी महाग करण्यात आल्या तर काही गोष्टी स्वस्त झाल्या आहेत. विरोधकांकडून यावर टीका केली जात आहे. शिवसेनेकडूनही या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली […]
नवी दिल्ली : “मागच्या २५ वर्ष ज्यांच्या ताब्यात मुंबई महापालिका होती त्यांनी मुंबई लुटली. प्रत्येक कामाचे १५ – २० टक्के घेतले गेले.” अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “U आणि R यांनी मुंबई लुटली.” त्यामुळे नारायण राणे यांनी नक्की कोणाकडे बोट दाखवल याची चर्चा सुरु आहे. आज […]
पुणे : केंद्रीय अर्थसंकल्पात (Union Budget) मध्यमवर्गीय करदात्यांना मोठा दिलासा आहे. ७ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त या निर्णयाचे स्वागत आहे. महागाईच्या काळात हा निर्णय गरजेचा हाेता. महागाईचा वाढता आलेख हा दिवसेंदिवस वाढतचं आहे. त्यामुळे यंदाच्या बजेटमध्ये कामगार वर्गाचा विचार केला गेला याचे समाधान व्यक्त करण्यापलीकडे दुसरं काहीच नाही. तर जनतेचे पगार आहे त्याच ठिकाणीच आहे. त्याबद्दल […]