- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांत, शिर्डीसाठी महसूलमंत्र्यांनीं दिले 52 कोटी
शिर्डी शहराच्या विकासासाठी आपण कधीही निधीची कमतरता भासू दिली नाही. भविष्यात या शहराचा विकास अधिक वेगाने आपल्याला करायचा आहे. यासाठी शिर्डी सुशोभीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला असून यासाठी राज्य सरकारने 52 कोटी रुपयांच्या निधी देणार आहे. शिर्डी सुशोभीकरणाचे काम लवकरच सुरू करण्यात येईल. अशी माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे […]
-
Odisha Train Accident: ‘तुम मेरे दिल के पास हो…’ रुळांवर विखुरली डायरीच्या पानांमध्ये लपलेली प्रेमकहाणी
Odisha Train Accident: ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी (2 जून) रेल्वेचा अपघात झाला. या अपघातामध्ये जवळपास 300 लोकांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये 900 अधिक लोक जखमी झाले. हे सर्व बचाव कार्य सुरु असताना रेल्वेचा रुळावर रेस्क्यू टीमला एक डायरी मिळाली. एकीकडे मृतांचा ढीग तर दुसरीकडे प्रेमकथा असलेली ती डायरी. एवढ्या मोठ्या अपघातानंतर ती प्रेमकथा जिवंत […]
-
Dr. Sukhadeo Thorat: 54 टक्के शैक्षणिक क्षेत्र खाजगी संस्थांकडे; गरिबांसाठी धोक्याची घंटा!
आपल्या देशात शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे. दर्जेदार शिक्षणाची सर्वांना संधी मिळणं हे महत्त्वाचे आहे. पण आज तथाकथित गुणवत्तेच्या नावाखाली गरीब, दलित, आदिवासी, मुस्लिम यांचा शिक्षणातील प्रवाह रोखण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे, गुणवत्ता ही दांभिक कल्पना आहे असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी चेअरमन पद्मश्री डॉ.सुखदेव थोरात (दिल्ली) यांनी केले. ते अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र […]
-
हेल्मेट घालून क्षेत्ररक्षण करणार खेळाडू! WTC फायनल ‘सॉफ्ट सिग्नल’ नंतर नवीन नियम…
7 जूनपासून ओव्हलवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. जेतेपदाच्या सामन्यात अनेक नवे नियम पाहायला मिळतील. मात्र, हे नवे नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1 जूनपासून लागू झाले आहेत. या सामन्यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमांमध्ये तीन मोठे बदल करण्यात आले आहेत, जे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विजेतेपदाच्या सामन्यात दिसणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये […]
-
अचानक आलेल्या पावसामुळे, काजवा महोत्सवाला गेलेले पर्यटक अडकले दरीत
अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा येथे काजवा महोत्सवाला गेलेले 500 पर्यटक ‘सांधण व्हॅली’ म्हणजे सांधण दरीत अडकले होते परंतु वेळीच मदत मिळाल्याने सर्व पर्यटक सुखरूप बाहेर काढले आहे. काल झालेल्या पावसामुळे आणि वाऱ्यामुळे हे सर्व पर्यटक या दारी अडकल्याचे सांगण्यात येत आहे. भंडारा येथील ही दरी जग प्रसिद्ध आहे येथे रोज हजारो पर्यटक येथ असतात. सध्या भंडाऱ्यामध्ये […]
-
World Cup 2023: शोएब अख्तरचा मोठा दावा, भारत-पाकिस्तानमध्ये होणार फायनल
World Cup 2023: यंदा एकदिवसीय विश्वचषक भारतीय भूमीवर खेळवला जाणार आहे. यापूर्वी, भारताव्यतिरिक्त, 2011 च्या विश्वचषकाचे आयोजन पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये करण्यात आले होते. मात्र, भारत 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपदासाठी सज्ज आहे. दरम्यान, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आणि रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोएब अख्तरने एक मोठी भविष्यवाणी केली आहे. खरं तर, शोएब अख्तरला […]
-
Big Breaking : पुण्यात बैलगाडा शर्यतीदरम्यान स्टेज कोसळून 1 ठार तर 3 गंभीर जखमी…
पुणे जिल्हातील लोणी काळभोर येथे आज रविवार दिनांक 4 जून रोजी बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रम दरम्यान स्टेज कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये 1 जण जागीच ठार झाला असून 3 जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उचार सुरु आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बाळासाहेब काशिनाथ कोळी […]
-
चित्रपटाच्या सेटवर सुलोचनादीदींचे पत्र वाचून बिग बी झाले होते भावूक
मनोरंजनसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी लाटकर (Sulochanadidi Latkar) यांचं आज वृध्दापकाळाने निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून सुलोचनादीदी आजारी होत्या. त्या श्वसनाच्या आजाराने त्रस्त होत्या. आज अचानक त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना सुश्रृषा रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र, उपचारा दरम्यान, त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी […]
-
पाठ्यपुस्तकात शिवरायांसाठी अर्ध पान राहणार नाही, छगन भुजबळांचा भाजपला टोला
सध्या देशभरात केंद्र सरकार नवं – नवीन निर्णय घेत आहे. आता काल परवा केंद्र सरकारने दहावीच्या अभ्यास क्रमातून लोकशाही वंघळण्याचा निर्णय घेतला. तसेच केंद्र सरकार वारंवार महाराष्ट्रातील युग पुरुषांचा अपमान करत आहे. सावित्री बाई फुले यांचा महाराष्ट्र सदन मधील पुतळा हटवला आता पुढे चालून शिवाजी महाराजयांच पुस्तकात अर्ध पान राहणार आहे. तर फुले आंबेडकर यांना […]
-
BMC Water Price: मुंबईकरांना झटका ! पाणीपट्टीत होणार मोठी वाढ
BMC Water Price: राज्यात उष्णता वाढत असल्याने पाण्याची मागणीही वाढत असून पिण्याचे पाणीही महाग होत आहे. राज्याची आर्थिक राजधानी मुंबईत पाणीपट्टी वाढली आहे. पालिकेने दरवर्षी केलेल्या नियमानुसार पाण्याचा आकार कमाल 8 टक्क्यांपर्यंत वाढवता येतो. पाणीपट्टीतील वाढ 16 जूनपासून होऊ शकते. तसा प्रस्ताव महापालिकेच्या आयुक्ताकडे पाठवण्यात आला आहे. प्रशासकाकडे असलेला कारभार पाहता दरवाढीचा निर्णय होणार की […]









