- Letsupp »
- Author
- shruti letsupp
shruti letsupp
-
BJP and NCP : महाराष्ट्रात विरोधक नागालॅंडमध्ये भाजप-राष्ट्रवादी एकत्र, असं बनणार सरकार
कोहिमा : भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे पक्ष म्हणजे राज्यातील एकमेकांचे विरोधीपक्ष पण आता हे समीकरण बदलताना दिसतय. याचं कारण असं की, नुकत्याचं ईशान्य भारातातील तीन राज्यांतील विधानसभा निवडणुका पार पडल्या यामध्ये मेघालय, त्रिपुरा आणि नागालॅंड यांचा समावेश होता. यापैंकी नागालॅंड या राज्यामध्ये महाराष्ट्रात विरोधक असणारे भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे पक्ष एकत्र येत सरकार […]
-
Chhatrapati Sambhajinagar : औरंगजेबाच्या कबरीबाबत मनसे नेत्याचा जलील यांना ‘हा’ सल्ला
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद शहराचं नामांतर छत्रपती संभाजीनगर असं झाल्यानंतर आता शिंदे गटाचे आमदारांनी आता औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर देखील हलवण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. त्यावर आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी त्यावर टीका करायला सुरूवात केली आहे. अशा प्रकारे कबरी हलवता येतात का ? असा सवाल जलील यांनी उपस्थित केला […]
-
Chhatrapati Sambhajinagar : ठाकरे गटातील ती आग विझली, ‘या’ मनसे नेत्याने सुनावले
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद शहराचं नामांतर छत्रपती संभाजीनगर असं झाल्यानंतर आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी त्यावर टीका करायला सुरूवात केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यावरून राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. मात्र यावर ठाकरे गटाकडून त्यांना उत्तर देण्यात आलं नसल्याच्या देखील चर्चा झाल्या […]
-
Swara Bhaskar च्या वेडिंग पार्टी कार्डवर इन्कलाब जिंदाबादचा स्लोगन ‘हे’ आहे कारण…
मुंबई : बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते आता ती आणकी एका कारणामुळे चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ती विवाह बंधनात अडकली आहे. याबद्दल तिने स्वतः ट्वीट करत माहिती दिली होती. तीने सांगितले की, तीने समाजावादी पार्टीचे नेते फहाद अहमद यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. त्यांचा हा विवाह सोहळा […]
-
Sushama Andhare : रामदास कदमांचं बोलणं म्हणजे….अंधारेंनी लगावला टोला
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होत. यावेळी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी या शेतकरी मेळाव्याला उपस्थिती दर्शवली. या मेळाव्याला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी विविध विषयांवर शिंदे आणि भाजपला सुनावले. ‘खेडच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होत की, उद्या शिमगा […]
-
Jitendra Joshi : व्हिडीओ शेअर करत जितेंद्र जोशीने व्यक्त केली मनातील सुप्त इच्छा !
मुंबई : मराठीतील प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशी आपल्या अभिनयाच्या जोरावर नेहमीच चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतो. त्याचबरोबर तो नेहमीच सोशल मिडीयावर देखील चर्चेत असतो. मात्र यावेळी तो थेट शेफ बनून एका हॉटेलच्या किचनमध्ये स्वयंपाक करताना दिसला. तो अशा प्रकारे स्वयंपाक करताना दिसल्याने चाहते देखील आवाक् झाले आहेत. जितेंद्र जोशीने नुकतचं त्याच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर एका हॉटेलच्या किचनमधला […]
-
Amitabh Bachchan यांनी दिली प्रकृतीची माहिती, म्हणाले, ‘पट्ट्या बांधून…’
मुंबई : बॉलिवूडचे जेष्ठ्य अभिनेते अमिताभ बच्चन हे शूटिंग दरम्यान जखमी झाले आहेत. हैदराबादमध्ये शूटिंग सुरू असताना ही दुर्घटना घडली. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना ही दुर्घटना घडली. यामध्ये अभिनेते अमिताभ बच्चन एका अॅक्शन सीनचं शूटिंग करत होते. या अपघातामध्ये त्यांच्या बरगड्यांना मार लागला आहे. हैदराबादमध्ये त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना तातडिने […]
-
‘या’ मराठी चित्रपटांना मिळणार अनुदान, सुधीर मुनगंटीवारांच्या हस्ते वाटप
मुंबई : मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजना राबवली जाते. यावर्षीच्या अनुदानाचे वाटप सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या हस्ते पार पडणार आहे. बुधवारी 8 मार्चला मंत्रालयातील समिती सभागृहात हा कार्यक्रम करण्यात येणार आहे. शासनाने नियुक्त केलेल्या चित्रपट परीक्षण समितीने यंदाच्या अनुदानासाठी 41 चित्रपटांना पात्र ठरवले […]
-
Abdul Sattar : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे होणार, कृषीमंत्र्यांचं अश्वासन
छत्रपती संभाजीनगर : हवामान विभागानं येत्या काही महाराष्ट्राच्या विविध भागात ढगाळ वातावरण तसेच अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवलाय. त्यानुसार राज्यात अनेक ठिकाणी वादळी वारा, गारपिटीसोबत पावसाच्या सरी बरसल्या. यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. ऐन होळी सणाच्या दिवशी निसर्गानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं. वादळी वाऱ्यानं केळी, गहू, हरभरा आणि मका या पिकांचं नुकसान झाल्याचं दिसून येत […]
-
Pathan : यशराज फिल्म्सच्या पठानची सहाव्या रविवारीही जादू कायम !
मुंबई : सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित यशराज फिल्म्सचा ( Yashraj Films) पठान ( Pathan) हा एक ऐतिहासिक ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. या सिनेमाने आजपर्यंत 1035.50 कोटींची कमाई केली आहे. जगभरात सर्वाधिक कमाई करणारा पठाण हा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे. ‘पठान’ प्रदर्शित झाल्यापासून देशांतर्गत आणि परदेशी बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी करत आहे. सहाव्या रविवारीही ‘पठान’ने बॉक्स ऑफिसवर […]









