- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
-
पिंपरी चिंचवडमध्ये ‘अबकी बार 100 पार’ हा नारा यशस्वी ठरेल, आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केला विश्वास
भाजप आमदार शंकर जगताप यांनी टीकेपेक्षा विकासकामांवर भर देणार असून, आरोपांना कामाच्या माध्यमातून उत्तर दिलं जाईल, ठामपणे सांगितलं.
-
इराणमध्ये जनतेचा तीव्र आक्रोश; हिंसक आंदोलनात झालेल्या गोळीबारात तब्बल 538 आंदोलकांचा मृत्यू
आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या आंदोलनावर सरकारने सुरक्षा दलांना कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर परिस्थिती अधिक चिघळली.
-
15 तारखेनंतर अजितदादा बोलणार नाहीत, फक्त देवेंद्र फडणवीस बोलेल…
“आज मीही जाहीर करणार होतो की पुण्यातून उडणाऱ्या सर्व विमानांमध्ये महिलांना मोफत तिकीट दिलं पाहिजे. अनाउन्स करायला आपल्या बापाचं काय जातंय?”
-
भाजप-राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी सुजय विखे आणि आ. संग्राम जगताप मैदानात; विविध प्रभागांमध्ये सभा
शहराच्या विकासाची गती कायम ठेवण्यासाठी आणि प्रलंबित नागरी प्रश्न मार्गी लावण्यासाठी युतीचे सर्व उमेदवार निवडून येणे आवश्यक - सुजय विखे
-
राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान; मतदानासाठी सुट्टी न दिल्यास कारवाईचा इशारा
मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना सुटी किंवा आवश्यक सवलत न दिल्यास संबंधित आस्थापनांवर दुकाने व आस्थापना खात्यामार्फत कठोर कारवाई करण्यात येईल.
-
मुंबईत भाजपकडून मनसेला मोठा धक्का; मोठ्या नेत्याच्या पक्षप्रवेशाने राजकीय वर्तुळात खळबळ
मनसेचे माजी डोंबिवली शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक मनोज प्रकाश घरत यांनी आपल्या असंख्य समर्थक आणि कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
-
भोसरीत मुख्यमंत्री फडणवीसांची सभा; स्वागतासाठी उडवलेल्या फटाक्यांमुळे इमारतीला भीषण आग
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी उडवण्यात आलेल्या फटाक्यांमुळे आग लागल्याची घटना समोर आली आहे.
-
आज कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल आणि कोणत्या संधी मिळतील?; काय सांगतं आजचं राशिभविष्य?
आव्हानांचा सामना करावा लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात?राशिभविष्य वाचून तुम्ही दोन्ही परिस्थितींसाठी तयार राहू शकता.
-
विकासकामांना गती देण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं रवींद्र चव्हाण यांचं आवाहन
डोंबिवली महापालिकेतील प्रभाग क्रमांक 22 मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारसभेत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जोरदार भाषण.
-
गंगेचे पाणी पिणार नाही म्हणणारे लोक गोदातीरी येऊन भाषण करतात; मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
नाशिक शहराचा आजपर्यंत झालेला आणि पुढे होणारा विकास करण्याची क्षमता केवळ भाजपकडेच असल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीसांनी केला आहे.










