अवकाळ्याने शेती पिकांचे प्रचंड नुकसान, शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

  • Written By: Published:
1 / 7

दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain)राज्याला झोडपून काढले

2 / 7

मराठवाड्यात गारांचापाऊस झाला. शेतीमध्ये गारांचा ढीग पाहायला मिळाला.

3 / 7

राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. या अवेळी पावसाने पडलेल्या पावसाने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले.

4 / 7

अवकाळी पावसाचा फटका सर्वाधिक नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याला बसला, या दोनच जिल्ह्यातील जवळपास 30 ते 35 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

5 / 7

मागील महिन्यात अवकाळी पाऊसामुळे झालेल्या नुकसानाची मदत शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही, त्यात आता हे दुसरं संकट शेतकऱ्यांवर आलं आहे. शेतकरी आता मदतीच्या प्रतीक्षेत.

6 / 7

या पाऊसाचा सर्वाधिक फटका गहू, बाजरी, कांदा, द्राक्ष, आंबा या पिकांना बसला, राजभरातील 1 लाख हेक्टर पेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले आहे.

7 / 7

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यात नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube