पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत देश सोडण्याचे आदेश दिले होते. आज (27 एप्रिल) पाकिस्तानी नागरिकांसाठी भारत सोडण्याचा शेवटचा दिवस आहे.
अटारी सीमेवर पाकिस्तानी नागरिकांनी त्यांच्या देशात प्रवेश करण्यासाठी गर्दी केल्याने वाहनांच्या लांब रांगा लागल्या. अ
पाकव्याप्त काश्मीरात (पीओके) आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यांच्या बदल्याही रोखण्यात आल्या आहेत.
पोप फ्रान्सिस यांचा जीवनभर जरी वंचित आणि दुर्बल वर्गाच्या हितासाठी झटले. मात्र, त्यांच्या अंत्यसंस्कार सोहळ्यात जगभरातील
पाकिस्तानी अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती न देता भारताने झेलम नदीत पाणी सोडले असा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
सध्या संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडालेली आहे. भारत आपल्यावर कधीही हल्ला करू शकतो अशी भिती पाकिस्तानी राज्यकर्त्यांना वाटत आहे.