राष्‍ट्रीय ग्रामीण पेयजल योजना

राष्‍ट्रीय ग्रामीण पेयजल योजना

LetsUpp | Govt.Schemes
या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील जनतेसाठी स्त्रोत शाश्वती, पाण्याची गुणवत्ता व कुटुंब पातळीवर जल सुरक्षा यावर भर देण्यासाठी केंद्र सरकारकडून ही योजना राबविली जाते.

योजनेच्या प्रमुख अटी :
• 100 टक्के घरगुती नळ जोडण्याचा समावेश अनिवार्य.
• जलस्वराज्य प्रकल्पाच्या धर्तीवर गाव कृती आराखडा तयार करणे.
• गाव हगणदारीमुक्त होणे आदी.

Devendra Fadnvis म्हणतात…झुकेगा नही तो घुसेंगा साला

आवश्यक कागदपत्रे : प्रस्तावित योजनांसाठी आवश्यक त्या जमिनीचे संपादन, महसूल व वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, रेल्वे किंवा आवश्यक त्या विभागांच्या परवानग्या घेणे.

लाभाचे स्वरूप असे :
गावातील सर्व नागरीकांना घरोघरी किमान 40 LPCD पाणी उपलब्ध करुन देणे.

या ठिकाणी संपर्क साधावा :
• सर्व जिल्हा परिषद
• महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
• पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube