मुंबई : ज्या 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या संंबंधितांना अर्थात सगेसोयऱ्यांनाही शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये कुणबी संवर्गातून आरक्षण मिळावे अशी मागणी करत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. येत्या 26 जानेवारीपासून ते मुंबईत उपोषण करणार आहेत. त्यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी ते मुंबई अशी पदयात्रा काढत […]
Ahmednagar : राज्यात येणाऱ्या काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तसेच इच्छुक उमेदवार यांच्याकडून तयारी सुरु आहे. यातच यंदा बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे उमेदवारांमध्ये देखील तिकीटबाबत संभ्रम आहे. दरम्यान नुकतेच नगर दक्षिणचे विद्यमान खासदार सुजय विखे (Sujay Vikhe)यांनी भाजपचे विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे (MLA Ram Shinde)यांच्या बालेकिल्ल्यात साखरपेरणी सुरु केली आहे. नुकत्याच झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात देखील […]
Ahmednagar News : कुकडी प्रकल्पाचे मागील 15 डिसेंबरपासून आवर्तन सुरु आहे. कुकडीतून विसापुर प्रकल्पातही 21 जानेवारीपासून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती खासदार डाॅ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी दिली. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सध्या वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने मतदारसंघात आयोजित कार्यक्रमांना खासदार […]
मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे 40 पेक्षा जास्त खासदार निवडून येतील असे दिसून आल्यानेच दुसऱ्या पक्षातील नेत्यांना प्रलोभने देऊन भाजपात खेचण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. भाजपाकडे (BJP) सध्या नेते नाहीत व स्वतःचे उमेदवारही नाहीत. सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हेसुद्धा काँग्रेसमध्येच (Congress) तयार झालेले प्रोडक्ट आहेत, असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले […]
Ahmednagar News : राज्यात पेपरफुटीचे सत्र सुरू असताना यावर राज्य सरकारकडून ठोस पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे परीक्षार्थींंमध्ये मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे. पेपर फोडणाऱ्यांना कोणत्याही कायद्याची भीती राहिलेली नाही. वेळीच यावर ठोस कायदा केला नाही तर भविष्यात स्पर्धा परिक्षांचे पेपर फुटतं राहतील. नोकर भरती करणाऱ्या खासगी कंपन्यांवर कायद्याचा धाक असायला हवा. जेणेकरून भविष्यात […]
Jitendra Awhad : न्यायपालिकेच्या काही निर्णयात जातियतेचा वास येतो, असं विधान शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलं होतं. न्यायव्यवस्थेत आरक्षणाची तरतूद नाही करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 80 टक्के समाजावर अन्याय केला, असे आव्हाड म्हणाले होते. यावरुन भाजप नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी आंबेडकरी जनतेला […]