Maratha Reservation : मागील काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन रान पेटल्याचीच परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे. मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे(Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा पवित्रा घेतल्यानंतर संपूर्ण राज्यात मराठा बांधव पेटून उठला आहे. अनेक गावांत राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी केल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता नांदेडमध्ये भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर(Pratap […]
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने (Maratha Reservation) पुन्हा एकदा जोर धरला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाला विरोध करणारे वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांच्या तोडफोडीचीही चर्चा सुरू आहे. यातच आता सदावर्ते यांचा भाजपाशीही संबंध असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चांमध्ये किती तथ्य […]
Mangesh Sable on Maratha Reservation : मराठा समाज माजलाय असं जर कोणी म्हणत असेल, तर त्याची हयगय केली जाणार नाही, या कडक शब्दांत छत्रपती संभाजीनगरमधील गेवराई गावचे सरपंच मंगेश साबळे(Mangesh Sable) यांनी दिला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाची धग राज्यात कायम असल्याचं दिसून येत आहे. आधी आमरण उपोषण केल्यानंतर आता पुन्हा एकदा मराठा आंदोलक नेते मनोज […]
Vinayakrao Patil : सध्याच्या राजकारणात अनेक नेते दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर शरद पवार गटामध्ये पोकळी निर्माण झाल्याचं दिसून आलं होत. त्यानंतर आता लातूरमध्ये मात्र, ही पोकळी भरुन निघाली आहे. भाजपचे नेते विनायकराव पाटील यांनी आपला राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित केल्याचं समोर आलं आहे. […]
Manoj Jarange On Narendra Modi: राज्यात मराठा आरक्षणाचा (Martha Reservation) प्रश्न चिघळला आहे. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत उपोषण सुरू केले. त्यामुळे राज्य सरकार अडचणीत आले आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे आज शिर्डीत आले होते. पण राज्यात गाजत असलेल्या मराठा आरक्षणावर पंतप्रधान मोदी हे […]
Vijay Wadettiwar on Dhanajay Munde : कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे राज्यातील शेतकरी आत्महत्येचं (Farmer) सत्र काही थांबताना दिसत नाही. त्यातच राज्यातील सरकारी यंत्रणेनंही शेतकरी कुटुंबियांना वाऱ्यावर सोडून दिल्याचं चित्र आहे. यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याच्या चार मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतो, असं आश्वासन देऊनही कृषिमंत्री धनंजय मुंडे […]