Uddhav Thackeray : छत्रपती संभाजीनगर शहरात आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची मोठी बैठक होत आहे. या बैठकीत मराठवाड्यासाठी अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामाच्या औचित्याने अमृत महोत्सवाचे निमित्त साधून ही बैठक होत आहे. या बैठकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने राज्य सरकारवर सामनातून टीकेचे बाण सोडले आहेत. मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या […]
Sanjay Raut : औरंगाबादमध्ये आज (दि. 16) मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर लगेचच ही बैठक होत आहे. या बैठकीच्या अनुषंगाने विरोधकांकडून आरोप केले जात होते. त्यात आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर खोचक प्रतिक्रिया देत आपण एक पत्रकार म्हणून या पत्रकार परिषदेला जाणार आहोत […]
Weather Update : ऑगस्ट महिना कोरडाच गेल्यानंतर सप्टेंबर महिन्यात चांगला (Weather Update) पाऊस होईल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, या महिन्यातील सुरुवातीचे तीन ते चार दिवस वगळता पाऊस (Rain) झालाच नाही. आता तर अर्धा सप्टेंबर महिना उलटला तरी देखील समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता […]
Eknath Shinde : छत्रपती संभाजीनगर शहरात आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची मोठी बैठक होत आहे. या बैठकीत मराठवाड्यासाठी अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. या बैठकीआधीच एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरानंतर आता दोन्ही जिल्ह्यांचीही नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्याचे ‘छत्रपती संभाजीनगर जिल्हा’ आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे ‘धाराशिव […]
Eknath Shinde : छत्रपती संभाजीनगर येथे आज मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, नेते मंडळींसाठी थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल 140 रूम्स आलिशान हॉटेलमध्ये बुक करण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ज्या अलिशान सुटमध्ये राहणार होते त्याचे भाडे 32 हजार रूपये असून या दौऱ्यासाठी प्रशासनाकडून ‘सुभेदारी’ थाट करण्यात […]
Ekanth Khadse : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. दोन्हीही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आताही नाथाभाऊंनी फडणवीसांवर जोरदार टीका करत गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांची राज्याच्या राजकारणात 2014 मध्ये ठळकपणे एन्ट्री झाली. त्यानंतरच राज्यातील राजकारण […]