मुंबई : शिवसेना आमचीच असून इतर कोणत्याही मालमत्तेवर आम्ही दावा करणार नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असून यावेळी त्यांनी हे स्पष्ट केलं आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर विरोधकांकडून संतापाची लाट उसळत असतानाच विधीमंडळाचं कार्यालय शिंदे गटाने ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना भवनावरही […]
नांदेड : माझ्यावर खासगी वा भाडोत्री व्यक्तींकडून पाळत ठेवली जात आहे. सदर व्यक्ती पाठलाग करून माझ्या भेटीगाठींची, प्रवासाची माहिती संकलित करतायत. माझ्यावर पाळत ठेवली जातेय, अशोक चव्हाण कुठं चाललेत? कोणाला भेटतात? आणि चर्चा तर अशी करतात की याचा मेटे (Vinayak Mete) करा, याला मेटे सारखं करुन टाका, असा खळबळजनक आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते […]
अहमदनगर – शिवसेनेतील (Shiv Sena) बंडखोरीनंतर अनेक आमदार, खासदारांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत जाण्याचा पर्याय स्विकारला होता. आता केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. आयोगाच्या या निर्णयानंतर माजी मंत्री शंकरराव गडाख (Shankarao Gadakh) यांनी आपण केवळ उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले आहे. शंकरराव […]
नाशिक : कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यात अनेक अडचणींवर मात करत शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पादन घेतले. मात्र कांद्याचे (Onion) सरासरी बाजार भाव पाचशे रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले. देशांतर्गत मागणीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. तसेच विदेशात कांद्याला मागणी नाही. त्यामुळे दररोज कांद्याच्या बाजारभावात घसरण होत आहे. परिणामी, साठ ते सत्तर हजार रुपये एकरी […]
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यभरात आणि राज्याबाहेर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. मात्र हाच दिवस सातासमुद्रापार रशियामध्ये साजरा करणाऱ्या मराठी शिवप्रेमी तरुणांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Ekanath Shinde ) यांनी व्हीडिओ कॉलद्वारे संवाद साधला. रशियामधील ओशत स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये ७५० मराठी तरुण हे वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. यंदा त्यांनी युनिव्हर्सिटीच्या प्रांगणातच शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. […]
कोल्हापूर : केवळ मानवी जीवनातच नव्हे तर संपूर्ण सृष्टीतील प्राणीमात्रासाठी पर्यावरण हा अविभाज्य घटक आहे. मात्र, दिवसेंदिवस पर्यावरणाच्या मोठ्या समस्या निर्माण होत आहेत. म्हणून पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी पंचमहाभूत लोकोत्सवाचे (Panch Mahabhuta Lokotsava)आयोजन करण्यात आले आहे. प्रदुषण कमी करायचं असेल तर या लोकोत्सवातील संकल्पनांचं पालन करायला लागेल. पर्यावरण विषय समस्या निराकरणासाठी उभी राहिलेली ही […]