दि. ३० जूनपासून सुरू झालेले हे अधिवेशन अनेक वादळी चर्चा, प्रश्न आणि घडामोडींनी गाजल. त्यानंतर आज अखेर तेसंपलं आहे.
Anil Parab On Yogesh Kadam : महाराष्ट्र विधिमंडाळाच्या पावसाळी अधिवेशन सुरु असून आज या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या
कायम वादाच्या केंद्रस्थानी असणारे संभाजी भिडे गुरूजी यांनी पुन्हा एकदा मोठ्या वादाला तोंड फोडलं आहे. त्यांनी तिरंग्यावर भाष्य केलं.
Uddhav Thackeray Criticizes Devendra Fadnavis : विधीमंडळाचं तीन आठवड्यांचं अधिवेशन आज संपत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) सरकारवर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर (Devendra Fadnavis) जोरदार टीका केली. सरकार म्हणजे केवळ गोंधळ, सत्तेचा माज आणि लोकशाहीचा खून अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बोलताना उद्धव ठाकरे […]
माऊंट आबू येथील राजयोग शिक्षण आणि शोध प्रतिष्ठानच्या मीडिया प्रभाग आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, अहिल्यानगर शाखेच्या वतीने पत्रकारिता व माध्यम क्षेत्रात कार्यरत असलेल्या पत्रकारांसाठी रविवारी (20 जुलै) सकाळी 10 ते 12 या वेळेत जिल्हास्तरीय मीडिया संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी ब्रह्माकुमारी राजेश्वरी दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली बी के सुप्रभा दीदी, बी […]
विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या हनीट्रॅपच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं