- Letsupp »
- north maharashtra
उत्तर महाराष्ट्र
-
‘बागेश्वर बाबावर मंत्री विखे भडकले.. म्हणाले, बाबाचे वक्तव्य निव्वळ थोतांड, अशा लोकांवर..
बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) धीरेंद्र शास्त्री महाराज (Dhirendra Shastri) यांनी साईबाबांबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे. या वक्तव्यावर विरोधकांसह सत्ताधारी गटातील नेतेही टीका करत आहेत. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna VIkhe Patil) यांनी बागेश्वर बाबाच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. मंत्री विखे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना या […]
-
हिवरेबाजारचा ‘असा’ही आदर्श.. कर्जदारांनी केली शंभर टक्के परतफेड
Ahmednagar News : कर्जवसुली करताना अनेक बँका, सोसायट्यांची दमछाक होत असताना आदर्शगाव हिवरेबाजारने या क्षेत्रातही दमदार कामगिरी केली आहे. हिवरेबाजार येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने शंभर टक्के वसुलीची परंपरा सलग 14 व्या वर्षी कायम राखली आहे. संस्थेच्या सर्व सभासदांनी 3 कोटी 9 लाख 76 हजार रुपये पीककर्ज भरणा करून कर्जाची परतफेड करत एक नवा […]
-
सत्यजित तांबे घरवापसी करणार का ? ; बाळासाहेब थोरातांनी दिले ‘हे’ उत्तर
Satyajeet Tambe : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडल्या. काँग्रेसने तिकीट न दिल्याने आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) अपक्ष उभे राहिले अन् निवडूनही आले. आता ते अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार की काँग्रेसमध्ये जाणार ? अशा चर्चा सुरू असतात. मात्र, सत्यजित तांबे यांनी आपला तसा कोणताही विचार नसल्याचे याआधीच स्पष्ट केले. […]
-
नागरिकांचं स्वप्न साकार! राज्यातील सात कॅन्टोन्मेंट बोर्डांचा महापालिकेत समावेश?
मुंबई : राज्य सरकारच्या नगर विकास विभागाकडून एकूण सात कॅन्टोन्मेंट बोर्ड महापालिकेत समाविष्ट करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. अहमदनगर, पुणे, औरंगाबाद व नागपूर, नाशिक येथील महापालिका आयुक्तांना आज आदेश देण्यात आलेले आहेत. जन्माची अद्दल घडविणार; अजितदादांच्या इशाऱ्यानंतर माजी आमदाराच्या पोटात गोळा या आदेशानुसार कॅन्टोन्मेंट बोर्डांचे महापालिकेत विलिनीकरण करता येईल का? विलिनीकरण केल्यास महापालिकेची प्रभाग रचना, […]
-
निवडणुका कधीही होतील, तयार राहा ; जयंत पाटलांचे पदाधिकाऱ्यांना आदेश
Jayant Patil on Election : राज्यातील सध्याची राजकीय अस्थिरतेची परिस्थिती पाहता राज्यात कधीही विधानसभेच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात. तेव्हा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तयार राहिले पाहिजे. पक्षाला विजयी व्हायचे असेल तर गावपातळीपर्यंत संघटना मजबूत करावी लागेल. आधी पक्ष मजबूत करणे गरजेचे आहे त्यानंतर मतदारसंघ मागता येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. शिरसाटांना ‘ते’ वक्तव्य […]
-
…म्हणून गुलाबराव पाटलांना शेतकऱ्यांकडं पाहायला वेळ नाही; जयंत पाटलांचा घणाघात
जळगाव : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)यांनी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी सोमवारी जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं देत मंत्री गुलाबराव पाटलांवर परखड टीका केली आहे. त्याचबरोबर शिंदे गटावरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, शिवसेनेतून […]








