- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
हे सरकार मूकं, बहिरं, आंधळं: अंबादास दानवे कडाडले
Ambadas Danve On State Gov : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा कंबरडे मोडले आहे, शेतकऱ्यांच्या शेतातील गहू, कांदा, मका, ज्वारी, यासह फळबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, पशु हानी आणि मनुष्य हानी देखील झाली आहे, मात्र सरकारकडून केवळ घोषणा केली आणि मदत अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही, त्यामुळे राज्यसरकार मूकं, बहिरं, आणि आंधळं आहे अशी टीका […]
-
Old Mumbai-Pune Highway Accident : दोन सख्ख्या भावांवर काळाचा घाला; साखर झोपेतच मृत्यूने कवटाळले
Old Mumbai- Pune Highway Accident : काल दिवसभर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्साह मोठ्या दिमाखात पार पडला. या उत्सवात ढोल वाजवण्यासाठी एक पथक मुंबईहून पुण्याला आले होते. पण घरी परतत असताना मध्यरात्री काही त्यांच्यावर काळाने घाला घातला. जुन्या पुणे-मुंबई हायवेवर (Pune-Mumbai Highway) ही खाजगी बस दरीत कोसळल्याने भीषण अपघात (accident) झाला. प्रवाशांनी भरलेली […]
-
Unseasonal Rain : पुढील तीन तास पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना अवकाळी झोडपणार
Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी देखील देखील कोसळल्या आहे. आता पुन्हा एकदा हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. येणाऱ्या काही तासांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाच्या वतीने […]
-
प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अपघात ? ; अभ्यासक पेंडसेंनी केली ‘ही’ मागणी
Accident on Pune Mumbai Highway : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर एक खासगी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 20 ते 30 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातावरून रस्ता सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने येथे काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत. या महामार्गावर ज्या ठिकाणी दरी आहेत तेथे […]
-
Mumbai-Pune Highway accident : अपघाताची पाहणी करताच मुख्यमंत्री शिंदेनी घेतला मोठा निर्णय…
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai-Pune highway) खाजगी बस दरीत कोसळून आज पहाटे झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी अपघाताती जखमी लोकांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केली आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आज पहाटे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर […]
-
Sujay Vikhe : पोलीस प्रशासन कमी पडल्याने अहमदनगरमध्ये गुन्हेगारी वाढली
Crime increased in the city due to lack of police administration: गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा (law and order) प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच अहमदनगरमध्ये काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी दोन व्यापाऱ्यांवर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे दोघेही व्यापारी या […]










