काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात विरोधकांवर जोरदार हल्लाबोल. विरोधक म्हणतात की काँग्रेस संपली. तस काही नसून काँग्रेस आमच्या मनात आहे.
देशमुख कुटुंबियांनी न्यायालयीन प्रक्रियेवर विश्वास दर्शवत, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.
केंद्र सरकारच्या अमृत-२ योजनेतून तब्बल ₹२७४० कोटी रुपयांचा नवा पाणीपुरवठा प्रकल्प राबवला जात आहे. पाण्याची कायम अडचण आहे.
Asim Sarode On Suresh Dhas : भाजप आमदार सुरेश धसांकडून माझ्याही जीवाला धोका असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राम खाडे
अभिनेते आणि सह्याद्री देवराई संघटनेचे सर्वेसर्वा सयाजी शिंदे यांनी केला तपोवनमधील वृक्षतोडीचा केला कडाडून विरोध
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी झाडं तोडण्याच्या निर्णयाला आपला विरोध असल्याचं स्पष्ट केलं. X पोस्टमधून त्यांनी सरकारवर केले गंभीर आरोप.