- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Raj Thackeray : राज ठाकरे परळीला रवाना, कोर्टात हजेरी लावणार
बीड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)बीड (Beed) जिल्ह्यातील परळीच्या कोर्टात हजेरी लावणार आहेत. चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी परळी कोर्टाने (Parli Court) राज ठाकरे यांना समन्स बजावले होते. 2008 ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर ठिकठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी परळी-गंगाखेड रोडवरील धर्मापुरी फाटा येथे एसटी महामंडळाच्या बसवर दगडफेक […]
-
अभिनेत्री रविना टंडन कुटुंबियांसह साईबाबांचरणी नतमस्तक
अहमदनगर : प्रसिद्ध सिने अभिनेत्री रविना टंडन या मंगळवारी शिर्डीला आपल्या परिवारासह येऊन त्यांनी श्री साई समाधी मंदिरात दर्शन घेतले. दुपारची मध्यान आरतीही त्यांनी केली. यावेळी साई संस्थांनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना टंडन म्हणाल्या, साईबाबा काही न मागता देतात. मलाही त्यांनी भरभरून दिलं आहे. मला व माझ्या कुटुंबाला साईबाबांच्या चमत्काराची अनुभूती […]
-
लाखो तरुणांना रोजगार मिळणार, दावोसमध्ये आत्तापर्यंत 88 हजार 420 कोटींचे करार
दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत आज दुपारपर्यंत विविध उद्योगांशी 42 हजार 520 कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय. आतापर्यंत सुमारे 88 हजार 420 कोटी रुपये गुंतवणूकीचे करार झाले असून इतर प्रकल्पांबाबत संबंधित उद्योगांशी कराराची प्रक्रिया सुरु आहे. तसेच जपान बँकेसमवेत सुपा औद्योगिक वसाहतीसंदर्भात देखील चर्चा झाली.15 हजारांच्या रोजगाराचा प्रकल्प […]
-
शिवराजला मानलं पाहिजे, उदयनराजे भोसलेंकडून शिवराजचं तोंडभरुन कौतुक
सातारा : शिवराजला मानलं पाहिजे, त्याने स्वत:च्या शरीरावर खूष कष्ट घेतले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र केसरीचा किताब त्याला मिळाला, या शब्दांत भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचं कौतुक केलंय. महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने आज खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचा सत्कार केला. पुढे बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले, […]
-
बिबट्याच्या कातडीसह नखांची तस्करी, टोळी जेरबंद
अहमदनगर : शहापूर, आळेफाटा परिसरात बिबट्याच्या कातडी, नखांची तस्करी करणाऱ्या अकोले तालुक्यातील उडदावणे व शेरणखेल येथील टोळीच्या मुसक्या पोलीस आणि वन विभागाने आवळल्या आहेत. या टोळ्यांमुळे बिबट्यासह वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अकोल्यात गंभीर बनला आहे. अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील कळसूबाई–हरिश्चंद्रगड अभयारण्यातील उडदावणे परिसरात गेल्या दोन आठवड्यापूर्वी गावातील नागरिकांना बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला होता. बिबट्याची […]
-
light bill : शेतकरी जर मोबाईल आणि डीटीएचची बिले वेळेवर भरू शकतात, तर वीज बिल का नाही?’
मुंबई: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) चे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, PSU साठी मोठ्या योजना आखत आहेत, ज्यात स्मार्ट मीटर आणि वीज फीडर व्यवस्थापक यांचा समावेश आहे, या सर्वांचा उद्देश महावितरणचा महसूल वाढवण्याचा उद्देशाने आहे, जे २०१५ पर्यंत तोट्यात चाललेले PSU होते. परंतु त्यांचे सर्वात महत्त्वाच म्हणजे कृषी क्षेत्राशी संबंधित असणार आहे. जर […]









