मस्साजोग ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन सुरू केलं आहे. गावातील महिला आणि पुरुष तलावात उतरले आहेत.
परळी आणि संपूर्ण बीड जिल्ह्यावर हे दिवस आले आहेत असा घणाघाती आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी बोलताना केला आहे.
सर्वांना सुखी ठेव अशी मागणी मी विठ्ठल रुक्मिणीकडे केली. पवार कुटुंबीय एकत्र यावे अशी इच्छा देवाकडे व्यक्त केली.
मागच्या काळात धनंजय मुंडे हे दोनवेळा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांच्या या काळात हे पालकमंत्रीपद त्यांनी नाही तर
या घटनेची मिळताच पोलीस पाळधी गावात दाखल झाले. तोपर्यंत जाळपोळ करणारे तरुण पळून गेले होते. पोलिसांनी गावात बंदोबस्त वाढवला
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा येथील 207 व्या शौर्य दिनाच्या आयोजनाबाबत काहीशी नाराजी व्यक्त केली. दरवर्षीप्रमाणे