अजित पवारांना जर लोकांचं कल्याण करायचं होतं तर छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून का केलं नाही? असा प्रश्न
'विजयदादा आणि अजितदादा यांचा थेट राजकीय संघर्ष कधी राहिला आहे असं मला वाटत नाही. अजितदादांचा उपयोग काहींनी करुन घेतला.
शाहरूख शेखवर पुणे पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत. तो सराईत गुन्हेगार होता. काही प्रकरणात तो पोलिसांना हवा होता.
Ex IPS Ravindranath Patil त्यांच्या 'तुरूंगरंग' पुस्तकाच्या निमित्ताने लेट्सअप मराठीने मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी गौप्यस्फोट केले आहेत.
आदित्य ठाकरे यांना राजकारणाचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले आहे. मातोश्री हेच राजकीय केंद्र असल्याने त्यांचा
विहीरीत सरबत करणं शक्य आहे का? साखर टाकणं लिंबू पिळणं शक्य आहे का? पण काहीतरी स्टोरी बनवायची म्हणून लोकांनी बनवली