या योजनेत शेतकरी 6 जुलैपर्यंत अर्ज करू शकतात, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी दिली.
Eknath Shinde On School : राज्यातील 18 हजार सरकारी, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पटसंख्या 20 पेक्षा कमी आहे मात्र विद्यार्थी संख्या कमी
ही घटना नागपूरमधील असून ऑक्टोबर 2017 मध्ये घडली. एक 17 वर्षांची मुलगी कॉलेजमधून तिच्या घरी जात असताना एक मुलगा
भाजपचे उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी पदाचं अमिष देऊन महिलांना धाब्यावर बोलावलं, डान्स करायला लावल्याचं भूमाता ब्रिगेडने म्हटलं.
आषाढी वारीत अर्बन नक्षलवाद्यांचा, देवावर विश्वास न ठेवणाऱ्या नास्तिक संघटनांचा शिरकाव झाला. ते लोकांचा बुद्धीभेद करत आहेत. - मनिषा कायंदे
Maharashtra Rain Alert : गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा पावसाने राज्यात जोर धरला असून राज्यातील अनेक भागात 29 जूनपासून