छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला असून त्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
मनसेच्या या उपक्रमामुळे सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यास मदत होईल, असा विश्वास स्थानिक नागरिकांमध्ये दिसून आला.
संगमनेर शहरात भूमिगत गटारांचे जाळे टाकण्यात आले आहे. दरम्यान, भूमिगत गटार सफाई दरम्यान झालेल्या दुर्घटनेत दोघांना आपला जीव गमवावा लागला.
अंबादास दानवेंनी हॉटेल व्हिट्स खरेदी प्रकरण उघडकीस आणत शिरसाटांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत. दानवेंच्या आरोपांची फडणवीसांनी दखल घेतली.
विधान परिषदेत याला जोरदार विरोध झाला. विरोधकांनी अखेरच्या क्षणी सभा त्यागही केला. त्यानंतर या गदारोळात विधेयक मंजूर.
पशुपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात पशुपालन व्यवसायास (Animal husbandry business) ‘कृषी व्यवसायाचा’ दर्जा देण्यात आला आहे.