कर्मवीर शंकररावजी काळे हे आदर्श जीवन जगले. त्यांनी आपल्या जीवनात सत्तेपेक्षा जनसेवेला महत्व देवून सेवा करताना कोणताही हेतू ठेवला नाही.
Shahu Maharaj : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. 04 नोव्हेंबर रोजी उमेदवार अर्ज माघार घेण्यासाठी शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी
दिलीप वळसे पाटील यांनी काय केलं असा प्रश्न विचारणारेच काही वर्षांपूर्वी सकाळी पटकन येऊन माझ्या गाडीत बसायचे.
निवडणूक काळात पोलिस विभागाच्याही गाड्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचं अतिरिक्त निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी स्पष्ट केलंय.
Bhau Kadam : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रचार करत आहे. अनेक राजकीय
आश्रमशाळांच्या रंगरंगोटी, डागडुजी आणि पुनर्बांधणी वर भर दिला. त्यातून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देणाऱ्या आश्रमशाळा निर्माण केल्या.