कोल्हापूर उत्तरमधून तिकीट नाकारण्यात आल्यानंतर काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
मराठा-वंजारी संघर्षाचा फटका बसणार नाही. वंजारा समाजाला मी त्यांच्या घरातीलच वाटते. मुंडेंनी जरी राजळेंचा प्रचार केला तरीही फरक पडणार नाही.
भाजपने एकूण १४८ जागांवर उमेदवार दिले आहेत. तर आपल्या पक्षातील १२ नेत्यांना शिवसेना आणि अजित पवार गटाकडून तिकीट दिलं
दलित-मराठा-मुस्लिम यांनी समजूतदार होण्याची गरज आहे. तरच आमचे उमेदवार निवडून येतील. आपण एकत्र आल्याशिवाय न्याय मिळणार नाही.
अजितदादांच्या आर. आर. पाटलांवरील गंभीर आरोपांनंतर विरोधकांकडून दादांवर चहूबाजुने टीका केली जात आहे.
Pune Firing News: पुन्हा एकदा पुणे शहरात गोळीबाराची घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीत