- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
आत्महत्येच्या अर्धा तास आधी चौघांना फोन, दिवसभरात 27 कॉल्स; डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणी मोठं अपडेट
Dr Shirish Valsangarkar Case 27 phone called On 18 April : प्रसिद्ध मेंदूविकास तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या (Dr Shirish Valsangarkar) आत्महत्येचा घटनेला आज बारा दिवस उलटले आहेत. परंतु, अजूनही पोलीस अजूनही आत्महत्येमागे नेमके कोणते कारण होते, हे शोधू शकलेले नाहीत. परंतु डॉ. वळसंगकर यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली होती. यावरून मुख्य आरोपी मनीषा मुसळे-मानेच […]
-
Video : राज्यात नवे इलेक्ट्रिक वाहन धोरण, टोलमधूनही सूट; फडणवीसांच्या धडाकेबाज घोषणा
Devendra Fadanvis यांनी इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती आणि वापर या दोन्हींना प्रोत्साहन देण्यासाठी नवे धोरण आणले असल्याची माहिती दिली.
-
रात्री अडीचला दचकून उठले, समोर रायफलवाला…आठवडा उलटला तरी जगदाळे कुटुंब धक्क्यातच
Santosh Jagdale Daughter Will Get Government Job : पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांना 50 लाख देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे. सोबतच हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या शिक्षणाची आणि रोजगाराची हमीदेखील राज्य सरकार (Pune News) घेत आहे. या हल्ल्यामध्ये पुण्यातील संतोष जगदाळे (Santosh Jagdale) यांचा मृत्यू झाला होता, त्यांच्या मुलीला राज्य सरकार शासकीय नोकरी देण्यात येणार […]
-
उन्हाचा वाढता पारा…दिवसेंदिवस धरणं कोरडी, मंत्री विखेंनी दिल्या गोदावरीतून आवर्तन सोडण्याच्या सुचना
लाभक्षेत्रातील शेतक-यांची मागणी आणि उन्हाची वाढलेली तिव्रता लक्षात घेवून आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे ना
-
येणाऱ्या निवडणुका महायुती सोबत लढणार? सांगता येणार नाही; आमदार काशिनाथ दाते
MLA Kashinath Date On Upcoming Elections : राज्यात महायुतीचे (Mahayuti) सरकार असून शासनाच्या योजना जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम केले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता लवकर होतील, यासाठी पक्षाची ताकद अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात वाढवायची (coming elections) आहे. महायुती म्हणून एकत्रित निवडणुका लढवल्या जातील किंवा नाही, हे आता आपल्याला सांगता येणार नाही. प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा […]
-
फडणवीसांचा मोठा निर्णय; पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना 50 लाख अन् नोकरी देणार
Pahalgam Attack Maharashtra Government Announces 50 Lakh Compensation : पहलगाम हल्ल्यातील महाराष्ट्रातील मृतांच्या नातेवाईकांना 50 लाख देणार असल्याचा निर्णय कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याशिवाय या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या शिक्षणाची आणि रोजगाराची हमीदेखील राज्य सरकार घेणार आहे. या हल्ल्यात पुण्यातली संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला होता, त्यांच्या मुलीला शासकीय नोकरी देण्यात येणार […]









