- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 1 year ago
- 1 year ago
- 1 year ago
-
शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी भाजपकडून त्यांच्या जखमेवर मीठ; कर्जमाफीवरून नाना पटोलेंचा निशाणा
Nana Patole यांनी शेतकरी हा गरीब व गरजू असून सरसकट सर्व शेतक-यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी सरकारकडे केली आहे.
-
नदीजोड प्रकल्प म्हणजे दुष्काळी भागांसाठी वरदान…मंत्री विखे
Radhakrishnan Vikhe Patil : नदीजोड प्रकल्पाचा उद्देश काय आहे, हे समजून घेऊन जलसंपदा विभागाने काम सुरू केले आहे. ‘मोठा विचार करा’ मंत्र
-
‘त्या’ शब्दावरून जलील यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा, जलील पोलीस अन् शिरसाटांविरूद्ध आक्रमक
इम्तियाज जलील यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यापर्यंत हे प्रकरण गेलं आहे.
-
संजय शिरसाट नोटीस पाठवा, वकिलांना पेमेंट मी करतो; माजी खासदार इम्तियाज जलील यांचे गंभीर आरोप
Imtiaz Jaleel On Sanjay Shirsat : राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून एमआयएमचे माजी खासदार
-
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खळबळ; युवकांच्या भांडणात एका तरुणाचा मृत्यू
युवकांच्या दोन गटांत सहा महिन्यांपासून वाद आहे. गुरुवारी सायंकाळीही वाद झाल्यानंतर दोन्हीकडील युवकांची आपसात
-
बच्चू कडू; उपोषणाद्वारे पराभवावर उतारा शोधत राजकीय पुनरागमनाचा प्रयत्न?
Bachchu Kadu Protest Update: बच्चू कडू म्हणजे एक आक्रमक आणि थेट बोलणारा नेता. सरकारच्या चुकांवर बोट ठेवणारा, कुणालाही न घाबरणारा कुणाचंही न ऐकणारा, बेधडक भाष्य करणारा नेता. शेतकऱ्यांचे प्रश्न असोत, अपंगांची गरज असो किंवा ग्रामविकासाचा मुद्दा — बच्चू कडू नेहमीच आवाज उठवत आले. पण हेच बच्चू कडू २०२४ च्या निवडणुकीत जोरदार पराभूत झाले आणि त्यांच्या […]









