- Letsupp »
- western maharashtra
पश्चिम महाराष्ट्र
-
सोलापुरातील शेतकऱ्यांचा ‘बैलगाडी मोर्चा’ मुंबईच्या दिशेनं
सोलापूर : जिल्ह्यातील (Solapur) मंद्रूप येथील विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा (bailgadi morch) मुंबईच्या दिशेने निघाला आहे. नियोजित असलेल्या मंद्रूप एमआयडीसीच्या (Mandrup MIDC) क्षेत्रात असलेल्या जमिनीच्या सातबाऱ्यावरुन एमआयडीसीचे नाव काढावे आणि आमचे नाव लावावे अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकरी मोर्चाचे (Farmers Morcha) प्रमुख प्रविण कुंभार यांनी सांगितले की, गेल्या चार वर्षापासून सातबाऱ्यावरील एमआयडीसीचा शेरा […]
-
SamarjitSingh Ghatge: ईडीचा छापा पडताच मागच्या दाराने पळून गेले
कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी ईडीने (ED) हसन मुश्रीफांना (Hasan Mushrif) समन्स बजावले होते. त्याविरोधात त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. पण हायकोर्टाने कोणताच दिलासा दिलेला नाही. उलट त्यांना कोर्टाने दणका दिला आहे. तुम्ही काही केले नाही म्हणता तर मागच्या दाराने का पळून गेलात, असा सवाल भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे (SamarjitSingh Ghatge) यांनी केला आहे. ते […]
-
Chandrasekhar Ghule जिल्हा बॅंकेतील पराभवाचा बदला घेणार; मोनिका राजळेंच्या पराभवाचा निर्धार
अहमदनगर : मी शांत आहे तोपर्यंत ठीक आहे, मात्र ठरवलं त्यांचा कार्यक्रम करत असतो, हा माझा स्वभाव आहे. परंतु आता थांबायचं नाही. शेवगावात येऊन भांडणे लावायची,जनतेला भावनात्मक करून,जातीयवाद करून मते मिळवायची. आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची हा विद्यमान लोकप्रतिनिधी (Monica Rajle) यांचा धंदा असून विद्यमान लोकप्रतिनिधींचा आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव करायचा हे एकमेव ध्येय समोर […]
-
Shivaji Kardile :अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारताच कर्डिलेंकडून मोठी घोषणा
अहमदनगरः राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देऊन जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष झालेले शिवाजी कर्डिले यांनी आज अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. अध्यक्षपदाचे सूत्र स्वीकारताच अनेक महत्त्वाच्या घोषणा ही कर्डिले यांनी केल्या आहेत. बँकेतील नोकर भरती, व्यवसायिक, महिला बचत गटांसाठी मदत आणि राहुरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी मदत अशा घोषणा कर्डिले यांनी केल्या आहेत. कर्डिले म्हणाले, अहमदनगर जिल्हा बँकेवर […]
-
बोअरवेलमध्ये पडलेल्या ‘त्या’ चिमूरड्याचे प्राण वाचवण्यात अपयश
अहमदनगर : जिल्ह्यातील कर्जत येथून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे बोअरवेलमध्ये पडलेल्या एका पाच वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. सागर बुधा बरेला (रा चिडीया पुरा ता बऱ्हाणपूर मध्यप्रदेश) असे या मुलाचे नाव असून तो एका ऊसतोडणी कामगाराचा मुलगा होता. सागरला बोअरवेलमधून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न केले. त्याला बाहेरही […]
-
छावणी परिषदेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार.., आमदार जगतापांनी दिला नारा
अहमदनगर : भिंगार छावणी परिषदेच्या निवडणुकीसाठी येत्या 30 एप्रिलला मतदार पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगरमधील राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु असल्याचं दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक संपूर्ण ताकदीने लढणार असल्याचा नारा आमदार जगताप यांनी दिला. ‘रेडक्रॉस’वर सीबीआयची रेड, भ्रष्टाचाराची […]









