- Letsupp »
- western maharashtra
पश्चिम महाराष्ट्र
-
Gautami Patil : गौतमीने पाडलं ग्रामपंचायतीला ‘भगदाड’
अहमदनगर : गौतमी पाटीलचा (Gautami Patil) कार्यक्रम म्हंटले की हंगामा तर होणारच हे समीकरणच बनलं आहे. तिच्या कार्यक्रमात आजवर अनेकदा गोंधळ देखील झाला आहे. मात्र तिला पाहण्यासाठी आणि तिच्या अदाकारी टिपण्यासाठी गर्दी ही होतेच. अशीच गर्दी जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील एका गावात झाली. मात्र गौतमीचा हा कार्यक्रम ग्रामपंचायतीला मात्र महागात पडला आहे. गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिक […]
-
अहमदनगर महापालिकेच्या १३८७ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी, अमृत पाणी योजनेवर विशेष भर
अहमदनगर : महापालिकेत (Ahmednagar Municipality) आज आर्थिक अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी महापौर रोहिणी शेंडगे (Rohini Shendge) यांनी विशेष महासभा आयोजित केली होती. या सभेत २०२३-२४ या आर्थिक वर्षांचे १३८७ कोटी ७९ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी महापालिकेच्या स्थायी समितीसमोर १२४० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. या अंदाजपत्रकात स्थायी […]
-
नगरमधील रस्ते होणार चकाचक ! खासदार विखेंनी आणले दहा कोटी
अहमदनगरः नगरमधील रस्त्ये खराब झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांची वाईट अवस्था आहे. आता मात्र शहरातील रस्ते चकाचक होणार आहेत. रस्त्यांच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी १० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन आदेशही निघाला असल्याची माहिती खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. खड्डे मुक्त रस्त्यांकरीता नगर विकास […]
-
महाडिकांच्या झोळीत काय? हे ज्याची कुवत आहे त्यालाच कळेल; महादेवराव महाडिक आक्रमक
कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या (Chhatrapati Rajaram Cooperative Sugar Factory)निवडणुकीवरुन कोल्हापूरचं (Kolhapur)राजकीय वातावरण (political climate)चांगलच तापायला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार महादेवराव महाडिक गट (Former MLA Mahadevrao Mahadik)आणि आमदार सतेज पाटील गट (MLA Satej Patil group)पुन्हा एकमेकांसमोर उभा ठाकला आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक हे पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर आक्रमक […]
-
जगण्याची इच्छा नसल्याचे पत्र टाकून पोलिस कर्मचारी गायब…
श्रीगोंदा : वकिलाच्या त्रासाला कंटाळून आपल्याला जगण्याची इच्छा नसल्याचे सांगत एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या सहकाऱ्यांना मेसेज केला. मेसेज करून सदर पोलीस कर्मचाऱ्याने आपला मोबाईल बंद करून कोठेतरी निघून गेला. हा धक्कादायक प्रकार श्रीगोंदा पोलीस ठाण्यात घडला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलीस प्रशासन त्या कर्मचाऱ्याचा शोध घेत असून रात्री उशिरा पर्यंत त्या कर्मचाऱ्याचा […]
-
सोशल मीडियावर पोस्ट करताय तर सावधान… पोलिसांचा असणार वॉच!
अहमदनगर : समाजकंटकांकडून सोशल मीडियामध्ये चुकीचे संदेश व अफवा पसरविल्या जातात व त्यातून दोन समाजात तेढ निर्माण होते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांचा सोशल मीडियावर वॉच राहणार असून, अफवा पसरविणार्यांविरूध्द कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे. जिल्ह्यात आगामी काळात रामनवमी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती […]









