- Letsupp »
- western maharashtra
पश्चिम महाराष्ट्र
-
अहमदनगरचे अहिल्यानगर कधी होणार? पडळकरांच्या प्रश्नावर सरकारकडून उत्तर
नागपूर : चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज विधानपरिषदेत “अहमदनगरचे अहिल्यानगर कधी होणार?” असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी बोलताना पडळकर म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं काम अखंड हिंदुस्थानामध्ये सगळ्यांना सर्वश्रुत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वेश्वराचा कॉरिडॉर निर्माण केला. त्याचा लोकार्पण झाला फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि तिथं पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पुतळा केंद्र सरकारच्या […]
-
गोपीचंद पडळकरांविरोधात महाविकास आघाडीच्या ‘या’ नेत्यानं थोपटले दंड
सांगली : जिल्ह्यातील खानापूर आटपाडी या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर असतील तर आपण स्वतः महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढण्यास तयार असल्याची घोषणा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी एक व्हिडीओ शेअर करत केली आहे. व्हिडीओमध्ये सचिन खरात म्हणाले की, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी खानापूर आटपाडी या विधानसभा मतदारसंघातून […]
-
…म्हणून तृतीयपंथीयांनी पेटत्या चितेसमोर मांडली अघोरी पूजा
पुणे : गेल्या काही दिवसांपासून अंधश्रध्देचे अनेक प्रकार देशासह राज्यातील काही भागांत याआधी समोर आलेले आहेत. याविरोधात अनेकांनी प्रयत्न करुन असे प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न केले आहेत. यासंदर्भात अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने अनेकदा नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे. अंधश्रध्देविरोधात जनजागृती करण्यासाठी प्रगतशील समाज कायम अग्रेसर राहीला आहे. अशातच पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात एका पेटत्या चिते […]
-
कर्जत एमआयडीसीत कंपन्या कधी येणार? रोहित पवारांनी वेधले विधानसभेत लक्ष
नगर : नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत एमआयडीसीत कंपन्या कधी येणार असा प्रश्न विचारत राज्य सरकारचे लक्ष वेधले. लक्षवेधी काळात रोहित पवार यांनी राज्याच्या उद्योग मंत्री उदय सामंत यांना प्रश्न विचारला. ते म्हणाले, उदय सामंत हे युवा मंत्री आहेत. त्यामुळे राज्यातील युवकांच्या आशा त्यांच्याशी जोडलेल्या […]
-
कुलू-मनालीत पॅराग्लायडिंग करताना साताऱ्यातील सुरज शहाचा मृत्यू
कुलू : हिमाचल प्रदेशमधील कुलू-मनाली येथे पॅराग्लायडिंग दरम्यान पॅराशूटचा बेल्ट निसटून झालेल्या अपघातामुळं साताऱ्यातील तरुणाचा मृत्यू झालाय. अपघातात मृत्यूमुखी पडलेला तरुण सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथील आहे. सुरज शहा असं मृत तरुणाचं नाव आहे. तो 30 वर्षांचा होता. या घटनेमुळं शिरवळ शहरावर शोककळा पसरलीय. सुरजच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सुरज आपल्या मित्रांसह नाताळाची सुट्टी […]
-
राष्ट्रवादीने नाही पण विखेंनी मदत केली; तांबेंनी सांगितले झेडपीचे राजकारण
अहमदनगरः काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी लेट्सअप सभा कार्यक्रमात दिलखुलास मुलाखत दिली. ते जिल्हा परिषदेचे दोनदा सदस्य होते. पहिल्यांदा सदस्य झाल्यावर अध्यक्षपदाची संधी कशी हुकली, दुसऱ्यांदा उपाध्यक्षपदाची संधी कशी हुकली, कोणी मदत केली, कोणी कसे राजकारण केले हे सर्व त्यांनी सांगितले. मी पहिल्यांदा २००७ मध्ये जिल्हा परिषद सदस्य झालो. त्यावेळी सर्व सदस्यांची अपेक्षा होती की […]









