Ahmednagar जिल्ह्यात खते, बियाणे व कीटकनाशकांचा पुरेसा साठा आहे. मात्र बियाण्यांची साठेबाजी किंवा लिंकिंग होत असल्यास शेतकरी अडचणीत आले आहेत.
राज्यसभेसाठी मी इच्छुक होतो. परंतु, बैठकीत चर्चा करून आम्ही सर्वानुमते सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीचा निर्णय घेतला.
लोकसभेसाठी पंतप्रधान मोदींना मनसे प्रमुख राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र, त्यानंतरही भाजपला एकहाती सत्ता मिळवता आली नाही.
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याच बीडमध्ये शेतकऱ्यांची सर्वाधिक फसवणूक होत असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले.
आरक्षणासाठीच्या चर्चांसाठी आमची दारं सरकारसाठी सदैव खुली आहेत. पण दारं बंद केली तर
अंधारेंच्या ट्विटनंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीत येत्या काळात राजकीय भूकंप होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.