- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
१८ वर्षे सहा महिन्यांनंतर शरद पवार पुण्याच्या काँग्रेस भवनात
पुणेः राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे तब्बल १८ वर्षे ६ महिन्यांनंतर पुण्यातील काँग्रेसभवनमध्ये पाऊल ठेवणार आहेत. शरद पवार यांनी 1999 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यानंतर शरद पवार हे पुण्यातील काँग्रेस भवनामध्ये दोनदाच गेले आहेत. एकदा ते बाहेर पडल्यानंतर पाच वर्षांनी काँग्रेस भवनामध्ये गेले होते. तर आज अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या […]
-
आरक्षणाचा जप करत बसू नकाः पृथ्वीराज चव्हाण
पुणेः मराठा आरक्षणाची मागणी रास्त आहे. पण त्या करिता तुम्ही सगळ्याने आरक्षण, आरक्षण जप करण्यात अर्थ नाही. शिक्षण घ्या, ज्या दिवशी आरक्षण मिळेल, त्यावेळी आवश्यक फायदा घ्याच, पण वेळ लागणार असेल, तर पुढे काय, असा प्रश्न पडतो. त्यामुळे आपण आता अर्थकारणाकडे वळले पाहिजे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. संभाजी ब्रिगेडचे […]
-
अनिल देशमुखांची आज सुटका होणार, बाईक रॅलीचं आयोजन
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज तुरुंगातून बाहेर येणार आहेत. 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी त्यांना अटक केलेली होती. तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 26 दिवसांनी अनिल देशमुख तुरुंगाबाहेर येणार आहेत. त्यांच्या जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळल्यानं देशमुखांचा बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. देशमुख बाहेर […]
-
कसबा पोटनिवडणुकीवरुन रुपाली पाटलांना शहराध्यक्ष जगतापांनी फटकारले
पुणे : भाजपच्या दिवंगत नेत्या आणि कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं नुकतच कर्करोगामुळे निधन झाले आहे. त्यांचा निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा विधानसभा मतदारसंघातील जागेवर पोटनिवडणुकीच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनी कसब्यातून पोटनिवडणुक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी एखाद्या राजकीय […]
-
अन्यथा सीमाभागातील मराठी ठसा पुसला जाईल; उद्धव ठाकरेंचा इशारा
नागपूर : सीमाप्रश्नावर कर्नाटक सरकार आक्रमकपणे पावले टाकत आहे पण याउलट महाराष्ट्र सरकार आपल्या संस्काराप्रमाणे शांतपणे वागत आहे. त्यामुळे जर अशीच परिस्थिती राहिली तर सीमाभागातला मराठी ठसा पुसला जाईल, अशी भीती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केली. ते आज नागपुरात विधीमंडळ अधिवेशनात कर्नाटक सरकारविरोधात ठराव संमत केल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना उद्धव […]
-
रात्री ट्विट करत आव्हाड म्हणाले, मुख्यमंत्री तुम्ही आपली मैत्री विसरले
मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील मंत्री या ना त्या कारणामुळं कायमच चर्चेत आहेत. हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधकांकडून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमीन वाटप घोटाळ्याचा आरोप केला जात असतानाच दुसरीकडं शिंदे गटातील आणखी एक मंत्री चर्चेत आलेत. मंत्री दादा भुसे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा व्हिडीओ राष्ट्रवादीचे आमदार […]









