मुंबई : भटकी कुत्रे असोत की, पाळीव कुत्री असोत, त्यावर एकदम सोपा इलाज आहे. कुत्रे पाळीव असेल तर ते आपल्या घरी असायाला पाहिजे. ज्यांची पाळीव कुत्रे रस्त्यावर येत असेल तर त्यांच्या मालकांवरच थेट कारवाई केली पाहिजे. मला वाटतं की यावर एखादी समिती स्थापन करण्यापेक्षा मंत्री महोदय यावर थेट अॅक्शन प्लॅन जाहीर करा. त्यासाठी भटकी कुत्री […]
मुंबई : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेअंतर्गत शुक्रवारी (दि. ३) रोजीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेडराजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाल्याची बातमी वृत्त वाहिन्यावरून प्रसिध्द झाली आहे. तथापि, या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही. यामुळे इयत्ता बारावीच्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा […]
मुंबई : जुनी पेन्शन योजना २००५ सालापासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे २००५ पासून १७ वर्षे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे (Congress-Nationalist Congress Government) सरकार होते. तर आम्ही केवळ पाचच वर्षे सत्तेत होतो. पण जुनी पेन्शन (Old Pension) योजना लागू करा म्हणून १७ वर्षे सत्तेत असणारेच आम्हाला विचारत आहे. त्यामुळे आम्हाला याचा अभ्यास करावा लागेल. त्यानंतरच काय […]
अहमदनगर : नुकत्याच पुण्यात कसबा व चिंचवड निवडणुका पार पडल्या. यामध्ये कसब्यात काँग्रेस तर चिंचवडमध्ये भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. या निवडणुकीच्या मुद्द्यावरून भाजपचे खासदार सुजय विखे यांनी महाविकास आघाडी सरकारवर शाब्दिक निशाणा साधला आहे. काॅंग्रेसला कसब्याची पाेटनिवडणुकीनंतर ऊर्जा प्राप्त झाल्यासारखे वाटत असले तरी, तीन राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांचा सुपडा साफ झाला आहे. महाराष्ट्रात एक […]
मुंबई : कोरोना काळात प्रसिद्ध न झालेल्या जाहिराती त्याचबरोबर प्रशासकीय कारणांमुळे रखडलेल्या परीक्षा आणि ७५ हजार पदांच्या प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती यामध्ये वयोमर्यादा संपलेल्या उमेदवारांसाठी राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. वयाच्या सवलतीबाबत शासन स्तरावर सकारात्मक निर्णय झाला असून सुधारित शासन निर्णय लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामळे राज्यातील स्पर्धा परीक्षेची (Competitive Exam) तयारी करणाऱ्या लाखो […]
Satyajeet Tambe : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच विधानपरिषदेत बोलण्याची संधी मिळाली. तांबे यांनी आपल्या पहिल्याच भाषणात राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी नोकरभरतीबाबत केलेल्या घोषणेचा मुद्दा उपस्थित केला. वाचा : Satyajit Tambe : शहरांची नावं बदल्यानं विकास होईल असं वाटत नाही आ. तांबे म्हणाले, की राज्यपाल रमेश […]