सामना अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि ऑपरेशन सिंदूरवरून भाष्य केलं.
नवी मुंबईतील 14 जणांच्या ग्रुपसोबत सिद्धगडावर आला होता. मात्र, किल्ल्यावर चढत असताना तोल जाऊन तो खोल कोसळला.
पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याचं सरकारनं सांगितलं असलं तरी अद्याप त्रिभाषा सूत्र लागू केलं जाणारच नाही असं
मागील आठवड्यात चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर आज पुन्हा राज्य सरकारने आणखी चार अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा बानकुळे आणि माझ्यात थोडा विसंवाद झाल्याचं मान्य केलं.
गिरीश महाजन खरंच संकटमोचन, आपत्तीत मार्ग काढतात, भाजपात प्रवेश करताच सुधाकर बडगुजरांनी भाषणातच उल्लेख केलायं.