राज्यात पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्याच्या काही भागात धानाची सर्वाधिक लागवड केली जाते.
Pradhan Mantri Awas Yojana : केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत प्रधानमंत्री आवास योजना-शहरी 2.0 ला (Pradhan Mantri Awas Yojana) मान्यता
अपघातावेळी उपस्थित असलेले हार्पर यांनी या भीषण घटनाबद्दल अधिक माहिती दिली. "मला दरवाजे उघडता येत नव्हते," असे त्यांनी सांगितले.
झारखंड विधानसभा निवडणुकीत एकसारख्या (Jharkhand Elections 2024) नावांनी नेते मंडळींची डोकेदुखी चांगलीच वाढवली आहे.
मणिपुरमधील जिरीबाम जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी 11 संशयित दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
झारखंड निवडणुकीच यावेळचं वैशिष्ट्य म्हणजे यंदा महिला मतदारांची संख्या जास्त असणाऱ्या मतदारसंघांची संख्या वाढली आहे.