Rahul Gandhi यांनी शेअर बाजारात गुंतवणुक करण्याचा सल्ला देणाऱ्या मोदी आणि शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधला
मुलाखतीदरम्यान यादव यांनी गेल्या 10 वर्षातील मोदी सरकारच्या कार्यकाळाचा आलेख वाचून दाखवला. यात त्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल पासून ते देशातील नागरिकांच्या खात्यात 15 लाख येतील यावर भाष्य केले
जौनपूर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत बाबू सिंह कुशवाह विजयी झाले. त्यांनी कृपाशंकर सिंग यांचा पराभव केला.
उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री दिनेश प्रताप सिंह यांचा रायबरेली मतदारसंघात पराभव झाला.
लोकसभा निवडणुकीनंतर चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपी आणि नितीश कुमारांच्या जेडीयूचं महत्व प्रचंड वाढलं आहे.
भाजप आणि जेडीयूच्या जागांचा स्ट्राइक रेट कमी झाला आहे. याबाबतीत समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचा फायदा झाला आहे.