- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
Sangram Jagtap : …तर उपोषणाला बसणार! आमदार जगतापांचा पोलीस प्रशासनाला इशारा
Sangram Jagtap : काही दिवसांपासून अहमदनगर (Ahmednagar)शहरात गुन्हेगारीनं (Crime)डोकं वर काढलं आहे. आता याच प्रश्नावरून नगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap)चांगलेच संतापले आहेत. आमदार जगतापांनी थेट पोलीस अधीक्षक(Superintendent of Police) कार्यालयात जाऊन थेट पोलीस प्रशासनाला धारेवर धरले आहे. गुन्हेगारी वाढत असून गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिला नाही, असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. शहरात […]
-
जायकवाडीत पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा, हायकोर्टाचा निर्णय कायम
Jayakwadi Dam : मराठवाडा प्रश्नात सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) मोठा निर्णय दिला आहे. उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) पाणी सोडलं जाणार आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम ठेवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडीत 8.5 टीएमसी पाणी सोडलं जाणार आहे. जायकवाडीच्या पाण्यासाठी हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली होती. मराठवाडा असोशिएन आणि माजी […]
-
MLA Disqualification : सुनावणी संपली! ठाकरे गटाने दिले पुरावे, शिंदे गटाला 24 नोव्हेंबरची मुदत
MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात (MLA Disqualification) आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान दोन्ही गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. तसेच या वकिलांमध्ये खडाजंगी उडाली. त्यामुळे राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनीही नाराजी व्यक्त केल्याचे समजते. व्हीप प्रकरणात ठाकरे गटाच्यावतीने सर्व कागदपत्रे आजच सादर करण्यात आली तर शिंदे गटाला […]
-
कृषीमंत्री Dhananjay Munde यांच्या ‘त्या’ कामाची केंद्राकडून दखल अन् शेतकऱ्यानेही मानले आभार
Dhananjay Munde : राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) यांच्या एका कामाची केंद्र सरकारकडून दखल घेण्यात आली आहे. तर त्यांच्या या कामामुळे शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याने एका शेतकऱ्याने थेट मुंडे यांना पत्र लिहून त्यांचे आभार मानले आहेत. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात… केंद्राकडून दखल अन् शेतकऱ्यानेही मानले आभार कृषिमंत्री धनंजय मुंडे अकोला येथे […]
-
IND vs AUS Final : धक्कादायक! भारताचा पराभव अन् मटणाचा संबंध जोडत लहान भावाचीच केली हत्या
IND vs AUS Final : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात (IND VS AUS Final ) ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव केला. त्यानंतर खेळाडूंसह 140 कोटी भारतीयांचे स्वप्न भंगले. त्यात अनेकांच्या भावनिक प्रतिक्रिया आल्या. त्यात अनेकांना रविवारी रात्री जेवण गेलं नाही. तर काही भारतीय संघाच्या पराभवानंतर अक्षरशः ढसा ढसा रडले. त्या दरम्यान याच रागातून एक धक्कादायक घटना घडली. ता […]
-
Maratha Reservation : कार्तिकी एकादशीच्या शासकीय पूजेला मराठा समाजाचा विरोध; मुख्यमंत्री म्हणाले…
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी सध्या राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. या दरम्यान अनेक गावांमध्ये मराठा समाजाकडून राजकीय पुढार्यांना गावबंदी देखील करण्यात आली होती. तसेच कार्तिकी एकादशीच्या महापूजेसाठी देखील मराठा समाजाकडून सरकारला विरोध करण्यात आला आहे. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आवाहन केले आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ […]










