मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र आणि मनसे (MNS) नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांची गाडी अडविल्यामुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी टोल नाकाच फोडला आहे. रात्री सुमारे अडीच वाजता समृद्धी महामर्गावरील सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा टोल नाक्यावर मनसैनिकांचे खळ्ळखट्याक पाहायला मिळाले. या तोडफोडीत टोल नाक्याचे मोठे नुकसान झाले आहे होते. (Amit Thackeray’s car was […]
Heavy Rains In Kolhapur : पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात चार दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मागील 48 तासात संपूर्ण कोल्हापुरात मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. या पावसामुळे पंचगंगा नदी ओसंडून वाहत आहे. आज पहाटे पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच नदीकाठच्या गावांना सुरक्षित स्थळी […]
Mumbai Pune Expressway : मुंबई पुणे महामार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. पहाटे ही दरड कोसळली असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे लोणावळा घाट ते उर्से तळेगावपासून वाहतूक बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. यंत्रणा दरड हटवण्याचे काम करत आहे. लवकर वाहतूक सुरु होईल असे सांगण्यात येत आहे. वाहतूक ठप्प असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याच्या पाहायला […]
Dada Bhuse On Aditya Thackeray: शिवसेनेत फूट पाडून एकनाथ शिंदे भाजपसोबत गेल्यापासून आदित्य ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नेहमीच टीका करताना दिसतात. आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या सरकारला नेहमी खोके आणि गद्दारांचे सरकार म्हणून लक्ष करत असतात. आता कला परवा आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यालाच प्रति उत्तर म्हणून मंत्री दादा भुसेंनी […]
नूकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे यवतमाळसह बुलढाण्यातल्या शेतकऱ्यांच्या पिकाचे तातडीने पंचनामे करुन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे आता विदर्भातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. https://letsupp.com/mumbai/irshalwadi-western-ghat-landslide-story-71230.html मुसळधार पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव, जामोद आणि यवतमाळ, नांदेडसह इतर अनेक जिल्ह्यांमध्ये काल पावसाने जोर चांगलाच जोर धरला होता. […]
Anna Hazare Target On BJP : मणिपूरमधील घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. या घटनेचा निषेध करत केंद्र सरकावर टीकेची झोड उठलेली असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही संताप व्यक्त केला. मणिपूरमधील घटना निंदनीय असून यातील नराधमांना फासावर लटकावलं पाहिजे. या घटनेसंबंधी केंद्र सरकार काहीच बोलत नाही, हे आणखी चिंताजनक आहे, अशा शब्दांत […]