मुंबई : राज्याचे (Maharashtra)माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना (Bhagatsingh Koshyari)मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai High Court)दिलासा मिळालेला आहे. भगतसिंह कोश्यारींचा हेतू कोणत्याही महापुरुषांचा अवमान करण्याचा नव्हता, समाजप्रबोधन (Social awareness)करण्याचा होता, अशी टिपण्णी करत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj)आणि क्रांतीसूर्य जोतिबा फुलेंचा (Krantisurya Jotiba Phule)अवमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे […]
जळगाव : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)यांनी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी सोमवारी जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं देत मंत्री गुलाबराव पाटलांवर परखड टीका केली आहे. त्याचबरोबर शिंदे गटावरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, शिवसेनेतून […]
सातारा : साताऱ्याच्या दोन्ही राजांमधील वाद हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे. यातच खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केलेल्या एका आरोपावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (shivendrasinh raje bhosale) यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. छत्रपतींच नाव सांगणारे टोलनाके चालवतात, लोकांना धमकावून, मारहाण करतात. तुमचे टोलनाक्याच्या अर्थकारण संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे. म्हणून असे टोलनाका चालवणाऱ्या खासदारांनी मला शहाणपणा […]
सोलापूर : भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तेवर असल्याच्या रागापोटीच महाविकास आघाडीची एकजूट चाललेली आहे, या एकजुटीचं लवकरच भांड फुटणार असल्याचं भाकीत शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलंय. यूपीमध्ये कोरोनाचा उद्रेक, 38 विद्यार्थ्यांसह 2 कर्मचारी पॉझिटिव्ह, कॅम्पस क्वारंटाईन दरम्यान, आज काँग्रेसने आयोजित केलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला ठाकरे गटाच्या नेत्यांनी दांडी मारली. याउलट राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर […]
नाशिकः काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर भाजपवर जोरदार आरोप होत आहे. पंतप्रधानांचा अपमान करून राहुल गांधींनी ओबीसीचा अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. यावरून विरोधी पक्षाचे नेते ही भाजप नेत्यांना जोरदार फटकारत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपला फटकारले आहे. मोदी हे आडनाव आहे. ओबीसीची जात नाही, असे भुजबळ म्हणालेत. खासदारकी गेली आता […]
मुंबई : सध्या राज्यासह देशात सावरकर यांच्यावरून वाद सुरु आहे. राहुल गांधींकडून सावरकरांचा विरोध केला जातो आहे तर दुसरीकडे भाजप सावरकरांच्या समर्थनार्थ काँग्रेसचा निषेध करत आहे. आता याच मुद्द्यावरून राज्यात भाजपने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. सावरकरांच्या समर्थनार्थ राज्यभरात सावरकर गौरव यात्रा ( Savarkar Gaurav Yatra) सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath […]