मुंबई : पुढील 48 तासांत ठाण्याचे पोलिस आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांची बदली करुन दाखवा, तरच महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यामध्ये दम असल्याचं आम्ही समजू असं खुलं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटलांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आज मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीनंतर पाटील बोलत होते. Ghulam Nabi Azad : पंतप्रधान मोदींनी कधीही सूडाच्या भावनेने […]
पुणे : समाज माध्यमांवर (Social Media)पोस्ट केल्याचा राग मनात धरून एका महिला कार्यकर्त्यावर (Women activist)महिलांनी सामूहिक हल्ला केल्याची घटना कल्याण (Kalyan)येथे घडली आहे. ही घटना निंदनीय आहेच. ती महिला कार्यकर्ता उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray)यांच्या पक्षाचे काम करते. तिच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आज आपण तिला फोन केला. या घटनेची पोलिसांनी काय दखल घेतली? याची […]
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णतेमध्ये वाढ झाली आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिकांना काळजी घेण्याचं अवाहन देखील करण्यात आले आहे. पण याता यामध्ये पुन्हा एकदा राज्यावर अवकाळी पावसाचं सावट निर्माण झालं आहे. हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज 4 एप्रिलपासून ते 8 एप्रिलपर्यंत हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यावर पुन्हा अवकाळी […]
“महाराष्ट्राचे कर्तबगार, कर्तव्य तत्पर गृहमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांना भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी तसेच शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी केलेली विनंती. बाजार बुणगे सरकारात आहेत.आपल्या सोबत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई कधी करणारं?” असा प्रश्न विचारत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहले आहे. महाराष्ट्राचे कर्तबगार, कर्तव्य तत्पर गृहमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांना […]
मुंबई : धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील कळंब नगर परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे 12 नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यात माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष आणि सभापतींचा देखील समावेश आहे. यामुळे कळंब तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का बसला असून उबाठा गटातील तीन नगरसेवकांनी नुकतेच शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केल्याने कळंब नगर […]
मुंबई : विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्या कधी पासून लागणार आहे याची तारीख समोर आली आहे. तसेच राज्यातील शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष कधी पासून सुरु होणार याबाबत देखील माहिती समोर आली आहे. राज्यातील शाळांना (Maharashtra School Summer Vacation) 2 मे पासून सुट्टी जाहीर झाली […]