भाजपचे शहराध्यक्ष व हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे म्हणाले, महाराष्ट्र केसरीच्या तोडीस तोड ही स्पर्धा आयोजित
अजित पवार असे नव्हते. ते सध्या कुणाच्या दबावात आहेत हे कळायला मार्ग नाही. कारण इतक काही ते सहन करणारे नाहीत. मात्र, धनंजय मुंडे
सरकारी चलनच्या माध्यमातून ते पैसे राज्य शासनाच्या तिजोरीत येतील. राज्य शासनाची तिजोरी असते. त्यासाठी अर्थ नियोजन विभागाशी आमचा
पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीत कोट्यावधींची गुंतवणूक मुथय्या मुरलीधरन करणार आहे.
धनंजय मुंडेंनी म्हटलं की, पहाटेचा शपथविधी हे एक षडयंत्र होतं. जर षडयंत्र होतं तर कोणी रचलं? उद्धव ठाकरे तर षडयंत्र रचू शकत नाहीत.
गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) असते तर धनंजय मुंडे यांना घरातूनच नव्हे तर जिल्ह्यातून लाथ मारून हाकलून लावले असते.