चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलाने सहा गाड्या उडवल्या. यातील दोन जखमींची प्रकृती गंभीर असल्याचा दावाही राऊतांनी केला आहे.
महाराष्ट्रात भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी एखाद्या मित्र पक्षाची गरज भासतेच. भाजपला आघाडीचं राजकारण करावं लागत आहे.
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या वेदना दुःख मोठआहे. पण धनंजय मुंडे सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न.
श्रीक्षेत्र नारायणपूर (तालुका पुरंदर) येथील नारायण महाराज यांचं निधन! नारायणपूर येथील दत्त मंदिरात भाविकांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आज अनेक जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढण्याची (Maharashtra Rain) शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
नागपूरमध्ये मोठा अपघात, घटनेतील गाडी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या मुलाची असल्याचं उघड झाल्यावर त्यांनीही प्रतिक्रिया दिली.