आम्ही कुठल्याही नेत्याला बोलावणार नाहीत. ज्यांना यायचं आहे त्यांनी यावं. कारण, सर्वजण निषेध करत आहेत. परंतु, काय कारवाई
ठाकरे गटाने आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. "वेळ आलीय, एकत्र येण्याची" अशा सूचक शब्दांत ठाकरे गटाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
दक्षिण काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी
उबाठा गटाकडून टीका करणं, मुर्खासारखी वक्तव्य करणे, हे सुरू आहे. त्याबद्दल देश त्यांना माफ करणार नाही, ठाकरे गट देशाची परंपरा विसरला,
ता दररोज संविधान हातामध्ये घेऊन फिरणारे राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेवणार का? - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Congress MLA Rohit Pawar On Naresh Mhaske Statement : जे लोक रेल्वेने जम्मू-काश्मीरला गेले, ज्यांचे खाण्याचे वांदे, त्या लोकांना विमानाने मुंबईत आणण्यात आले, त्यांनी विमान प्रवास केला’, असे असंवेदनशील वक्तव्य खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केलं होतं. यावर आता शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी वक्तव्य केलंय. नरेश म्हस्के […]