मुंबई : नवनिर्वचित राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. शेतकऱ्यांसदर्भात राज्यात सध्या अनेक प्रश्न उपस्थित असताना राज्यपाल रमेश बैस आपल्या अभिभाषणातून शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांना धीर देणार असल्याचं वाटलं, पण हे शेतकरीविरोधी सरकार असल्याचा घणागात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. अधिवेशनाच्या अद्याप सुरुवातही झाली नाही, त्याआधीच विरोधकांकडून सरकारला धारेवर धरण्यासाठी […]
Maharashtra Budget Session 2023 : राज्याचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh bais) यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget Session 2023) सोमवारी सुरूवात झाली. राज्यपालांनी अभिभाषणात राज्यातील नोकरभरतीबाबत मोठी घोषणा केली आहे. राज्यपाल म्हणाले, की राज्यात विविध क्षेत्रात सरकारने भरती सुरू केली आहे. मराठा समाजासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. लवकरच 75 हजार पदांसाठी नोकरभरती […]
मुंबई : आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू (Maharashtra Budget Session 2023) होत आहे. या दरम्यान शिवसेनेकडून ( Shivsena ) ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप जारी करण्यात आला. हा व्हीप पाळला नाही तर दोन आठवड्यांनी कारवाईचा विचार करू असे शिवसेनेचे प्रतोद भरत गोगवले ( Bharat Gogavale ) यांनी यावेळी सांगितलं होतं, त्यावर ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू ( […]
आज मराठी भाषा दिन त्यानिमित्ताने मराठी अभिजात भाषेला दर्जा कधी मिळणार? याची चर्चा सुरु आहे. पण अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय आणि तो कसा मिळतो ? हे समजून घेऊ आज मराठी राजभाषा दिन. कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी हा दिवस साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने अनेक कार्यक्रमही आयोजिले केले जातात. या दिवशी राज्य सरकार, विविध संस्था तसेच राजकीय […]
मुंबई : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांना अटक केल्याच्या प्रकरणाने देशातील राजकारण तापले आहे. केंद्र सरकारवर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठविली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही पत्रकार परिषदेत सरकारला धारेवर धरत घणाघाती टीका केली आहे. राऊत म्हणाले, की ‘दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना अटक होणार हे खुद्द अरविंद केजरीवाल (Arvind […]
जळगाव : राज्यातील सत्ताधारी नेत्यांनी सकारात्मक उत्तर दिलं पाहिजे, ते सोडून टीका-टिप्पण्णी करत असल्याचा मिश्कील टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी लगावला आहे. ते जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आजपासून होणाऱ्या राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नी सरकारला घेरणार असल्याचा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला आहे. राज्यात अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या कापसाला, कांद्याला, सोयाबीनला भाव मिळत नाही. […]