आषाढी वारीनिमित्त मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रति दिंडी 20 हजार रुपये अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
Nana Patole यांनी शेतकरी हा गरीब व गरजू असून सरसकट सर्व शेतक-यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी सरकारकडे केली आहे.
Radhakrishnan Vikhe Patil : नदीजोड प्रकल्पाचा उद्देश काय आहे, हे समजून घेऊन जलसंपदा विभागाने काम सुरू केले आहे. ‘मोठा विचार करा’ मंत्र
इम्तियाज जलील यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यापर्यंत हे प्रकरण गेलं आहे.
Imtiaz Jaleel On Sanjay Shirsat : राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून एमआयएमचे माजी खासदार
युवकांच्या दोन गटांत सहा महिन्यांपासून वाद आहे. गुरुवारी सायंकाळीही वाद झाल्यानंतर दोन्हीकडील युवकांची आपसात